रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंगांचीच उधळण करण्यामागील शास्त्र
रासायनिक रंगामुळे होणारी हानी, सात्त्विक रंगांचे लाभ, नैसर्गिक रंग कसे बनवावेत यांविषयी वाचूया.
रासायनिक रंगामुळे होणारी हानी, सात्त्विक रंगांचे लाभ, नैसर्गिक रंग कसे बनवावेत यांविषयी वाचूया.
पू. (कु.) स्वाती ताईंची आध्यात्मिक पातळी केवळ २ मासांत (महिन्यांत) ३ टक्क्यांनी वाढून त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या.
वयोमानाने आता आजीला बाहेर जाऊन सेवा करता येत नाही, तरी ती तळमळीने समष्टीसाठी अधिकाधिक नामजप करते.
कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविना गत्यंतर नाही.
डाव्या हाताने उजव्या कानाची पाळी आणि उजव्या हाताने डाव्या कानाची पाळी पकडून प्रतिदिन न्यूनतम (कमीतकमी) ७ आणि अधिकाधिक १४ उठाबशा काढणे, याला विदेशात सुपरब्रेन योगासन, म्हणजे बुद्धीची क्षमता वाढवणारे योगासन, असे म्हणतात.
संत मीराबाई यांचे निवासस्थान असलेला महाल आणि उपासनास्थान असलेले श्रीकृष्णाचे मंदिर या दोन्ही ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आहे अन् त्यांची प्रभावळही पुष्कळ अधिक आहे.
प.पू. रामानंद महाराज मोठे संत आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी असतांनाही आमच्याशी नेहमी सहजतेने अन् अत्यंत प्रेमाने वागायचे.
कधी कधी आपले मन मायेत इतके गुरफटले जाते की, त्यातून बाहेर कसे पडायचे, हे आपल्याला कळत नाही.
आपली संस्कृती, चालीरिती आदी लोप पावत आहेत. साडी आणि धोतर यांची जागा जीन्स आणि शॉर्टस् यांनी, तर अंबाडा अन् शेंडी यांची जागा बॉबकट आणि पोनीटेल यांनी घेतली आहे.
१. निदान आणि उपाय यांचे बिंदू एकच असणे ज्या बिंदूंच्या साहाय्याने एखाद्या रोगाचे निदान केले जाते, त्याच बिंदूंवर उपाय केल्याने रोग दूर होतो. काही वेळा निश्चित निदान करता येत नाही, तर अनुमान केले जाते. या अनुमानाच्या आधारे उपाय केल्यावर रोग दूर होतो अन् निदानासाठी केलेले अनुमान योग्य असल्याचे लक्षात येते. २. रोगनिवारणासाठी काही बिंदू … Read more