काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – २

अस्थी आणि स्नायू संस्थेचे विकार, स्नायूंचे विकार, पाठीचा कणा, मणक्यांचे सांधे आणि पाठीचे स्नायू यांचे विकार निर्मूलनासाठी नामजप जाणून घ्या !

काही विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप – १

प्रत्येक देवतेची विशिष्ट कंपने असतात. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात, त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते, म्हणजेच विकार-निर्मूलन होण्यास साहाय्य होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा निर्धार केला असल्याने ते होईलच ! – पू. स्वामी सर्वानंद सरस्वती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारुदत्त पिंगळे यांनी येथील वसंतकुंजमध्ये रहाणारे पू. स्वामी सर्वानंद सरस्वती यांची भेट घेतली आणि समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

सनातन संस्थेने समाजात आध्यात्मिक चेतना जागृत केली आहे ! – श्री मल्लय्या स्वामी, सिद्धारूढ मठ, राणेबेन्नूरु, कर्नाटक

सनातन संस्थेचा परिचय आम्हाला अनेक वर्षांपासून आहे. माझा त्यांच्याशी अतिशय जवळचा संपर्क आहे. ही संस्था समाज, राष्ट्र आणि सनातन भारतीय संस्कृती यांसाठी मोठे कार्य करत आहे.

हिंदु संस्कृतीच्या प्रसारासाठी सनातन संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे ! – श्री प्रकाशानंदजी महाराज, श्री रामकृष्ण विवेकानंद आश्रम, राणेबेन्नूरु, कर्नाटक

हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आणि राष्ट्रभक्तीविषयी जनजागृती करणे, यांसाठी सनातन संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून संस्थेच्या या कार्याचे आम्ही जवळून अवलोकन केले आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्वसंमोहन उपचारांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ

आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १६ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत.

निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

नेपाळमधील पावसामुळे बिहारमध्ये पूर, तर काश्मीर आणि आसामला पुराचा तडाखा !

नेपाळमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारच्या १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्याने आसामच्या २१ जिल्ह्यांतील १६ लाख लोक बेघर झाले आहेत.

संभाजीनगर येथील संत एकनाथ महाराजांचे १२ वे वंशज प.पू. गणेश गोसावी महाराज यांचा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

सनातनशी माझा उशिरा परिचय झाला. आज माझे वयही झाले आहे. नाही तर मीही झोकून देऊन कार्य केले असते, अशा शब्दांत प.पू. गणेश गोसावी महाराज यांनी धर्मकार्याविषयी तळमळ प्रकट केली.

विकार-निर्मूलनासाठी नामजप कसा निवडावा ?

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक आणि मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे.