१ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठणे, ही सत्त्वगुणी समाजनिर्मितीची प्रचीती !

सनातनचे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या अन्य संघटनांचे साधक ‘गुरुकृपायोगानुसार साधने’चा अंगीकार करतात. त्यांचे भाग्य म्हणजे त्यांना साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन लाभते आणि ‘स्वतःची साधनेची वाटचाल कुठपर्यंत आली’, हेही कळते.

खडतर जीवन आनंदाने कंठून देवाशी अनुसंधान साधत संतपद गाठणारे देवीहसोळ (रत्नागिरी) येथील पू. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे ) !

देवीहसोळ (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. जनार्दन कृष्णाजी वागळे (वय ९४ वर्षे) यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत केले. त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यांच्या साधनेला झालेला प्रारंभ, त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिल्या आहेत.

६१ टक्के पातळीला मायेतून मुक्त होता येते, म्हणजे काय होते, यावर सुचलेले विचार आणि ६१ टक्क्यांच्या पुढे जाण्यासाठी करावयाचे प्रयत्न

प्रस्तुत लेखात ६१ टक्के पातळी गाठलेल्यांनी आणखी पुढे जाण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत, हे दिले आहे. त्यांच्या दृष्टीने साधनेतील कोणत्या सूत्रांना महत्त्व आहे, हे या लेखात स्पष्ट होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे महत्त्व, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न, ६१ टक्के पातळी गाठल्यानंतर पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न यांविषयी आतापर्यंत लिखाण करून परात्पर गुरुमाऊलींनी सर्वांनाच योग्य दिशा दिली आहे

‘हिंदु राष्ट्रा’च्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके आणि युवा साधक !

परात्पर गुरुमाऊलीशी अंतर्मनाने जोडलेली आणि हिंदु राष्ट्र समर्थपणे चालवू शकणारी ६१ टक्के अथवा त्याहून अधिक पातळी गाठलेली दैवी बालके ! ईश्‍वराने उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या शेकडो बालसाधकांची सनातनला करून दिलेली ओळख आणि त्यांचे अध्यात्मातील असामान्यत्व !

गुरुमाऊलीने असा दिला आनंद साधकांना !

ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साधना करणार्‍या साधकाच्या जीवनात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होणे, हा अद्वितीय क्षण असतो. त्या क्षणीचे साधकांच्या मुखावरील भाव पाहून इतरांचीही भावजागृती होते.

आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

शेतकरी कामगार पक्षाचे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला १५ फेब्रुवारीला सदिच्छा भेट दिली.

व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुरेख मेळ घालणारे प.पू. पांडे महाराज !

माघ शुक्ल पक्ष दशमी (१८.२.२००५) या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाली. प.पू. पांडे महाराज ‘हा दिवस वाढदिवस आहे’, असे समजतात.

कर्नाटकमधील ज्ञानानंद आश्रमाचे स्वामी शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेली सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा साधनाप्रवास आणि समष्टीसाठी चालू असलेला दैवी प्रवास दर्शवणारी चित्रे

भगवान शिव ही ‘नादोपासना’ आणि ‘ज्ञानोपासना’ यांची अधिष्ठात्री देवता आहे. या हे दोन्ही आकाशतत्त्वाशी संबंधित आहेत; मात्र ‘नादोपासना’ ही व्यष्टी साधनेशी, तर ‘ज्ञानोपासना’ ही समष्टी साधनेशी संबंधित आहेे. पू. काकूंच्या साधनेचा प्रवास ‘साधक’ ते ‘शिष्य’ असा झाला.