ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साधना करणार्या साधकाच्या जीवनात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त होणे, हा अद्वितीय क्षण असतो. जीवनातील अनमोल आनंदाचा क्षण साधकाला सदैव स्मरणात रहावा आणि प्रगतीच्या निखळ आनंदाची लयलूट करता यावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्यासह सनातनच्या सर्वच संतांनी नानाविध क्लृप्त्या योजल्या. त्या क्षणीचे साधकांच्या मुखावरील भाव पाहून इतरांचीही भावजागृती होते.
गुरुमाऊलीने असा दिला आनंद साधकांना !
साधकांच्या अनुभूतींतून !
प्रारंभी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये सर्वांच्या लक्षात यावी, यासाठी उन्नती झालेल्या साधकाला इतर साधकांसमवेत नामजपाला बसण्यास सांगण्यात येत असे. त्या वेळी साधकांना येणार्या अनुभूतींतूनच साधकाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के गुपित झाल्याचे उघड होत असे. अशाच एका क्षणी पू. संदीप आळशी !
![](https://www.sanatan.org/mr/wp-content/uploads/sites/2/2017/02/pu_sandeep_dada.jpg)
दैनिक सनातन प्रभात
दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्यांसह आध्यात्मिक पातळी घोषित करून साधकाला दिलेला अवचित आनंद अविस्मरणीय !
![](https://www.sanatan.org/mr/wp-content/uploads/sites/2/2017/02/ashwini_tai2-1.jpg)
गुरुपौर्णिमा महोत्सव, कार्यनियोजन सत्संग, व्यष्टी आढावे, भावसत्संग, सत्संगसोहळे आदींत मार्गदर्शन करत असतांना कौशल्याने विषय साधकाच्या गुणवैशिष्ट्यांकडे वळवून त्याला दिलेला आनंद !
गुरुपौर्णिमा सोहळा
![](https://www.sanatan.org/mr/wp-content/uploads/sites/2/2017/02/satkar_gurupnima.jpg)
सत्संगसोहळा
![](https://www.sanatan.org/mr/wp-content/uploads/sites/2/2017/02/satkar_anand_patil.jpg)
श्रीगुरूंचे मार्गदर्शन
![](https://www.sanatan.org/mr/wp-content/uploads/sites/2/2017/02/smit_satkar.jpg)
फलकाच्या माध्यमातून
एखाद्या अभ्यासवर्गात अचानकच एखादा फलक येऊन साधकांना आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का देत असे !
![](https://www.sanatan.org/mr/wp-content/uploads/sites/2/2017/02/pu_rane_kaka.jpg)
विवाहसोहळा
![](https://www.sanatan.org/mr/wp-content/uploads/sites/2/2017/02/vinayak_dada1.jpg)