सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

गुरुदर्शनानंतर अवघे जीवन गुरुचरणी समर्पित करणार्‍या आणि अंतरात कृष्णभक्तीच्या रसात रंगून जात असतांना साधकांनाही कृष्णानंदात डुंबवणार्‍या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

कलियुगापूर्वीच्या युगांतील खरे गुरु, कलियुगातील बहुतांशी भोंदू गुरु आणि गुरुकृपायोगाचे महत्त्व !

सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत खरे गुरु होते. त्यांच्या वाणीत चैतन्य होते आणि संकल्पात शक्ती होती. त्यामुळे शिष्याने गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप केल्यावर किंवा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यावर त्याची प्रगती होत असे.

सनातनच्या आश्रमांत भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला जातो ! – धर्मप्रेमी सौ. स्नेहा अग्रवाल

खोपोली येथील धर्माभिमानी सौ. स्नेहा अग्रवाल आणि त्यांचे पती यांनी देवद आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया येथे देत आहोत.

वडोद (जिल्हा संभाजीनगर) येथील मंदिरात कठोर साधना केलेले नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचा सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

संभाजीनगर येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी पू. महाराजांना सनातनचे पंचांग भेट दिले आणि सनातनच्या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.

गोटिपुआ

गोटि या शब्दाचा अर्थ एक आणि पुआ या शब्दाचा अर्थ मुलगा आहे, म्हणजेच गोटिपुआ या शब्दाचा अर्थ एक मुलगा असा होतो. हिंदु संस्कृतीतील पारंपरिक नृत्यप्रकार ईश्वराशी अनुसंधान साधणारे आहेत. त्यापैकी गोटिपुआ हा एक दुर्मिळ नृत्यप्रकार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतून उलगडले अमूल्य ज्ञानमोती !

भगवंताला कोणता भक्त प्रिय असतो ? तर ‘सगळे विश्‍वच माझे घर आहे’, अशी ज्याची दृढ समजूत आहे; किंबहुना जो स्वतःच चराचर सृष्टी बनला आहे, असा भक्त.

सनातनच्या कार्याला निश्‍चितपणे सहकार्य करू ! – सौ. शशिकला बत्तुल, उपमहापौर, सोलापूर

आम्ही जे करतो, तेथे स्वार्थ आहे; मात्र तुम्ही निःस्वार्थपणे कार्य करत आहात. तुमच्या कार्यासाठी शक्य ते सहकार्य मी निश्‍चितपणे करीन, असे प्रतिपादन येथील उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल यांनी केले.

ग्रहणाचा मनुष्यावर अनिष्ट परिणाम होतो, हे सिद्ध करणारी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’द्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

धर्मशास्त्रात ग्रहण हा ‘अशुभ काल’ सांगितलेला आहे. या अनुषंगाने ग्रहणाचा विविध आध्यात्मिक स्तरांच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो, याचा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली.

ज्योतिषशास्त्रानुसार व्याधी निवारणासाठी औषध सेवनाचे मुहूर्त आणि रुग्णाईत व्यक्तीची सेवा करणार्‍या सेवकाच्या कुंडलीतील योग

औषध चालू करतांना शक्य असल्यास आवश्यक नक्षत्र, तिथी, वार पाळावेत. तसे करणे शक्य नसल्यास धन्वंतरी देवतेचा प्रसाद समजून औषध ग्रहण करावे.

श्राद्ध केल्याने पितरांना लवकर सद्गती प्राप्त होते – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

श्राद्ध हे तिथीनुसारच करायला हवे. हे विधी आपल्या कुवतीप्रमाणे केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सुखसमद्धी लाभते, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.