प्रापंचिक कर्तव्ये निरपेक्षतेने करतांना अखंड ईश्‍वरी अनुसंधानात रहाणार्‍या कोल्हापूर येथील श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) सनातनच्या ७१ व्या संतपदी विराजमान !

अखंड ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या आणि प्रापंचिक दायित्व निरपेक्षतेने पार पाडून संसारही साधना म्हणून करणार्‍या श्रीमती आशा दर्भेआजी (वय ८८ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त केल्याची आनंदमय घोषणा ९ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका भावसोहळ्यात करण्यात आली.

प्राचीन भारतीय ज्ञानपिठे

प्राचीन भारत हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होता. भारतीय शिक्षणपद्धत जगमान्य होती. आजसारखी तरुण पिढी तेव्हा उच्च शिक्षण घेण्यास विदेशात तर जात नव्हतीच, उलट विदेशातून असंख्य जिज्ञासू ज्ञानार्जन करण्यासाठी भारतीय विद्यापिठांत येत.

वर्ष २६०० पर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल ! – स्टीफन हॉकिंग

पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावरील वापर यांमुळे वर्ष २६०० पर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, असे विधान जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे.

अंगारक चतुर्थीचे माहात्म्य !

श्री गणेशाच्या उपासकांमध्ये अंगारक चतुर्थीला अधिक महत्त्व असते. त्या दृष्टीने आज अंगारक चतुर्थीचे माहात्म्य सांगणारी पूर्वी घडलेली एका गणेशभक्ताची कथा येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत ! – प.पू. देवबाबा

परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. तेच ईश्‍वरी राज्याची स्थापना करणार आहेत. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून सनातनचे साधक श्रीकृष्णाचे चित्र सप्तचक्रांवर उपायांसाठी लावतात, असे उद्गार कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी काढले.

कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकेने केलेल्या नृत्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर आणि तिच्या स्वतःवर होणारा परिणाम

यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी ! सध्याचा काळ हा कलियुगांतर्गत कलियुगांतील छोटेसे कलियुग संपून छोटेसे सत्ययुग येण्याच्या मधील परिवर्तनाचा काळ, म्हणजेच संधिकाळ आहे, असे द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. संधिकाळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. त्यामुळे संधिकाळाचा लाभ करून घेण्यासाठी अनेक जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात. त्यांना … Read more

साधी राहणी असणारे, जगाला नामस्मरणाची शिकवण देणारे आणि अनेक सिद्ध पुरुषांचे दर्शन झालेले नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील थोर संत प.पू. काणे महाराज !

परम श्रद्धेय पूजनीय श्री काणे महाराज (गोळ्या वाटणारे बाबा) यांनी २२.१०.२०१७ या दिवशी पहाटे ५ वाजता देहत्याग केला. त्यानिमित्त प.पू. महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन, भजन आणि भंडारा ४.११.२०१७ या दिवशी वारुळवाडी (नारायणगाव, जिल्हा पुणे) येथे आयोजित करण्यात आला आहे.

प.पू. भगवानदास महाराज, त्यांच्या धर्मपत्नी प.पू. रुक्मिणीबाई आणि पुत्र प.पू. दास महाराज यांचा साधनाप्रवास !

सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे अनेक संतांची तपोभूमी ! कणकवलीचे प.पू. भालचंद्र महाराज, पिंगुळीचे प.पू. राऊळ महाराज, माणगावचे प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी, हे सर्व सिंधुदुर्गातील संत आहेत.

पिंपरी येथील वाचक मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना’ ह्या विषयावर मार्गदर्शन

२९ ऑक्टोबर या दिवशी येथील दक्षिणमुखी मारुति मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेला ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा मेळावा उत्साहात पार पडला. या प्रसंगी उपस्थित वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी आपुलकीची भावना व्यक्त केली.