परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीतून रस्त्यावरील दिवा पुष्कळ तेजस्वी आणि भोवती मोठे वलय असलेला दिसणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रात्रीच्या वेळी आश्रमाच्या परिसराला लागूनच असलेल्या रस्त्यावरील एका दिव्याभोवती पुष्कळ मोठे वलय असल्याचे आणि त्याचा तेजस्वीपणा वाढल्याचे लक्षात आलेे. ‘हे पालट का आणि कसे होतात ?’, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेर्‍यात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेली संस्कारित दत्तमूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर त्या दत्तमूर्तीवर झालेला परिणाम

‘दत्तमूर्तीचा उपयोग परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी (मूर्तीला स्पर्श करून मंत्रपठण करणे) करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एकदा अवश्य जा, पुन्हा जावेसे वाटेल, असा भगवंत तेथे आहे ! – बाळासाहेब बडवे, पत्रकार आणि संपादक दैनिक पंढरी संचार

गोव्यातील फोंड्याजवळ असलेल्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येकाने एकदा अवश्य जा. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे तेथे साक्षात दर्शन घडते.

भावी संकटकाळाची सिद्धता म्हणून स्वतःच्या घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड करा !

‘भावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते.

माझी हिंदुत्वाविषयीची भूमिका आणि सनातन संस्थेचे ध्येयधोरण एकच ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि श्री. सतीश सोनार यांनी नुकतीच ज्येष्ठ प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना प.पू. डॉ. आठवले यांचा छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ भेट दिला.

हिंदूंचा अलौकिक ग्रंथ ‘भगवद्गीते’चे महत्त्व !

गीतेचे महत्त्व प्राचीन काळापासून तो आजतागायत अबाधित आहे. भारतातल्याच नव्हे; तर सर्व देशांतल्या विचारवंतांना तिच्याविषयी आदर आणि आस्था वाटत आली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये गीतेची भाषांतरे झाली असून गीतेवर अनेक ग्रंथही लिहिले गेले आहेत.

सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचा लाभ झाल्याने देवावर विश्‍वास बसून धर्माचरण करू लागणे आणि साधनेला आरंभ होणे

सनातनचे ग्रंथ माझ्या वाचनात आल्यावर कळले की, हे तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृतीमागचे विवेचन लक्षात आले. काही सूत्रे वाचून स्वतःमध्ये पालट केले.

अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींचेच ग्रंथ चैतन्यदायी असतात, हे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे केलेल्या संशोधनातून स्पष्ट

लेखकाची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक स्थिती यांचा त्याच्या वाङ्मयावर होणारा परिणाम, या विषयावर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले लिखित शोधनिबंध धर्म, साहित्य आणि संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला.

मासिक धर्माच्या काळात होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासणे

मासिक धर्माचा संबंधित स्त्री आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने एक चाचणी घेण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील घडामोडी आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने घडलेला आध्यात्मिक प्रवास !

मागील जन्मांपैकी ज्या जन्मांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, असे जन्म आणि त्यात घडलेले प्रसंग यांविषयीचे विश्‍लेषण सदर लेखात दिले आहे.