परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने होत असलेली अध्यात्म आणि सनातन संस्कृती यांची विश्‍वव्यापी ओळख !

सनातन संस्थे’चे संस्थापक आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रेरणास्थान असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अध्यात्मातील उच्चतम स्तरावर असूनही त्यांच्यात अद्वितीय अशी जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ आहे.

इंडोनेशियातील जावा द्विपावरील प्रंबनन मंदिरातील ‘रामायण’ नृत्यनाट्य !

आजच्या घडीला ९५ टक्के मुसलमान असलेल्या इंडोनेशियात ४०० वर्षांपूर्वी सर्वच जण हिंदु होते’, याला इंडोनेशियातील अनेक लोक पाठिंबा देतात.

७ मे या दिवशी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त करायच्या विविध यज्ञविधींसाठी त्यांनी केलेल्या संकल्पविधीचा त्यांच्यावर झालेला परिणाम

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संकल्पाचा त्यांच्या आज्ञा आणि विशुद्ध या कुंडलिनीचक्रांवर, तसेच दोन्ही तळहातांवर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने त्या दिवशी एक चाचणी करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नवग्रह शांती या विधीसाठी संकल्प केल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या या संकल्पाचा त्यांच्यावर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ४.५.२०१८ या दिवशी एक चाचणी करण्यात आली.

सनातनच्या साधकाने केलेल्या मार्गदर्शनामुळे कुलदेवीचे नाव कळणे आणि कुलदेवीचे दर्शन घेतल्याने आनंद मिळणे

कुलदेवतेचा नामजप करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्या साधकाने ‘‘तुमची कुलदेवी श्री एकवीरादेवी आहे का ?’’, याची निश्चिती करण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला तोपर्यंत ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा जप करण्यास सांगितले.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेला स्टीलचा संस्कारित डबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उपायांसाठी वापरल्यानंतर त्या डब्यावर झालेला परिणाम

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या संस्कारित डब्यातील शक्तीची स्पंदने त्या आध्यात्मिक उपायांनंतर अल्प होऊन त्या डब्यात आनंदाची स्पंदने जाणवू लागणे.

कुठे मानसिक स्तरावर देवतांना टोपण नावे देऊन त्यांची विटंबना करणारे सध्याचे जन्महिंदू, तर कुठे देवालयांसह माणसांनाही देवतांची नावे देऊन सतत ईश्‍वरी अनुसंधान साधणारे हिंदूंचे पूर्वज !

देवतेच्या अनेक नामांपैकी केवळ एकाच नामावर आपले मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र करून त्याचे स्मरण केल्याने अनुसंधान साधता येते. हे साध्य करण्यासाठी पूर्वीच्या काळी मुलांना ‘केशव, माधव, पांडुरंग, राधा, सीता, गौरी’, अशी देवतांची नावे ठेवली जात आणि त्याच नावाने त्यांना हाक मारली जात असे.

कंबोडियामध्ये एकेकाळी अस्तित्वात असलेल्या हिंदूंच्या वैभवशाली संस्कृतीच्या पतनाचे कारण आणि सद्यःस्थिती !

७ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत ज्यांनी कंबोडियावर राज्य केले, त्या साम्राज्याला खमेर साम्राज्य म्हणतात. या खमेर साम्राज्याचे राजे स्वतःला चक्रवर्ती म्हणजे ‘पृथ्वीचे राजे’ असे समजायचे.

इंडोनेशियातील अद्वितीय प्राचीन मंदिरे आणि त्यांच्या बांधकामातील वैशिष्ट्ये

कित्येक शतके ज्वालामुखीच्या राखेखाली दबलेली राहूनसुद्धा येथील अनेक मंदिरे आजसुद्धा त्यांच्या अद्वितीयत्वाची जाणीव करून देतात.