धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे निष्काम कार्य सनातन संस्था करत आहे ! – ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, पंढरपूर

सनातन संस्था अलौकिक कार्य करत आहे. सनातनचे साधक निष्काम भावाने तन, मन आणि धन यांचा त्याग करून ईश्वरी कार्य करत आहेत, याविषयी मला त्यांचा अभिमान वाटतो, असे गौरवौद्गार वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी काढले.

१९७६ प्रमाणे पुन्हा घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’च्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ ही सुधारणा करायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिले, त्यात ‘सेक्युलर’ हा शब्द कुठेही नाही; मात्र १९७६ मध्ये या संविधानात ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडून आणीबाणीच्या काळात हिंदूंची घोर फसवणूक केली गेली.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविना ग्रंथप्रदर्शनाचे परिपूर्ण आणि तपशीलवार नियोजन कोणीच करू शकत नाही ! – शशिकांत ठुसे

सनातन संस्थेच्या वतीने २८ ऑक्टोबर या दिवशी धर्मरथामध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे गुरुबंधू श्री. शशिकांत ठुसे यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

बेळगाव येथील सनातनचे साधक प्रसाद हळदणकर यांनी ‘हॅगो’वर होणारे श्री दुर्गादेवीचे विडंबन रोखले !

‘हॅगो’ हे एक ऑनलाईन गेमचे (खेळाचे) ‘अ‍ॅप्लिकेशन’ आहे. यावर एकाच वेळी ३ लक्षांपेक्षा अधिक ग्राहक जोडलेले असतात. हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ उघडल्यावर त्यावर श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र असल्याचे सनातनचे साधक श्री. प्रसाद हळदणकर यांना लक्षात आले.

डोंबिवली येथील शबरीमला मंदिरप्रवेश प्रकरणी काढलेल्या निषेध फेरीत सनातन संस्थेचा सहभाग

तुम्हाला किती लोकांना हिंदूंच्या धार्मिक पुस्तकांविषयी माहिती आहे ? धर्मग्रंथांतील विचार वर्षानुवर्षे चालू आहेत. एका झटक्यात ते बदलू शकत नाहीत. अन्य धर्मियांच्या संदर्भात असे होत नाही; त्यांच्यावर अन्याय झाला की ते एकत्र येतात.

त्रिचूर (केरळ) येथे सनातनच्या वतीने जिज्ञासूंना साधना आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांविषयी मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या कु. रश्मी परमेश्वरन् आणि श्री. नंदकुमार कैमल यांनी ‘साधना, आध्यात्मिक उपाय, अध्यात्माचे महत्त्व, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व’ यांविषयी मार्गदर्शन केले.

रावणदहन योग्य कि अयोग्य ?

दुर्जनतेच्या नाशाचे प्रतिक म्हणून प्रतीवर्षी भारतातील अनेक भागांत शेकडो वर्षांपासून रावणदहन करण्याची परंपरा निर्विवादपणे चालू आहे.

शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची कार्यानुरूप वैशिष्ट्ये !

देवी या ईश्‍वराच्या वात्सल्यरूपाचे साकार रूप असतात, तसेच त्या देवतांच्या निर्गुण शक्तीचे सगुण स्वरूप असतात.

जळगाव येथे हिंदू संघटन कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना ईश्वरी अधिष्ठान आवश्यक आहे; म्हणून प्रत्येक धर्मप्रेमीने कार्य करतांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीच्या उद्देशाने साधना करायला हवी.