कर्नाटकातील हासनंबादेवी
या देवळाच्या गर्भगृहात लावलेला दिवा वर्षभर पेटत रहातो आणि देवीच्या मूर्तीला घातलेल्या हारातील फुले वर्षभर कोमेजत नाहीत.
या देवळाच्या गर्भगृहात लावलेला दिवा वर्षभर पेटत रहातो आणि देवीच्या मूर्तीला घातलेल्या हारातील फुले वर्षभर कोमेजत नाहीत.
आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर व अहितकर आहार, विहार व आचार यांचे विवेचन केलेले आहे मानवी आयुष्याचे ध्येय व खरे सुख कशात आहे याचाही विचार केलेला आहे.
फिजिओथेरपी अर्थात आपल्या शरीरातील एखाद्या दुखावलेल्या अंगास, स्नायूस, हाडास पुन्हा पूर्ववत करणे. व्यायाम आणि फिजिओथेरपी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.
४.११.२०१८ या दिवशी मंगळूरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या पू. भार्गवराम प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांना जन्मतःच पहिले संत असल्याचे घोषित करण्यात आले.
नामजपातून धर्मरक्षणासाठी आपल्यामध्ये आत्मबळ निर्माण होईल, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ मिळेल, असे उद्गार सनातन संस्थेच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर बोलतांना काढले.
हिंदूंनी आपल्या महान संस्कृतीचे हे श्रेष्ठत्व जाणून त्यानुसार आचरण केल्यास, म्हणजेच धर्माचरण केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ दूर नाही !
देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये ५ नोव्हेंबरला झालेल्या एका भावसोहळ्यात आश्रमातील साधक श्री. बलभीम येळेगावकर (वय ८४ वर्षे) हे संतपदी विराजमान झाले असल्याचे सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी घोषित केले.
‘धन्वंतरि यागाचा यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी यज्ञस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कठोर साधना करून लहान वयातच संतपद प्राप्त केल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. साधकाला संतपद प्राप्त करण्यासाठी कठोर साधना करावी लागते; मात्र ‘जन्मत:च कोणी संत असू शकते का ?’ याचे उत्तर सनातनचे साधक ‘हो’ असे देतील.
‘प्राचीन काळी ऋषि-मुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यांत विघ्ने आणत. ते ऋषि-मुनींना जिवे मारत आणि गायींना मारून खात. हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो. कलियुगांतर्गत कलियुगातही तो चालू आहे.