भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत ! – काशिनाथ प्रभु, सनातन संस्था
भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत.
भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत.
पू. वसंतराव जोशी यांना लहानपणापासून साधनेची आवड होती. ते ब्रह्मचारी होते. ते नेहमी साधनेसाठी घरातून डोंगरावर पळून जात असत.
११.१.२०१८ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये कु. मधुरा भोसले यांचा सूक्ष्म ज्ञानावर आधारित ‘विविध देवतांचे कार्य आणि वैशिष्ट्ये’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या संदर्भात जळगाव येथील वाचक श्री. विजय पाटील यांनी विचारलेले प्रश्न आणि कु. मधुरा भोसले यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.
हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो हे ग्रह आधुनिक युगात जरी शोधले गेले असले, तरीही ते या पूर्वी अस्तित्वात असून त्यांचा उल्लेख आढळतो.
महापौर सौ. सीमा भोळे यांनी सांगितले, ‘‘मी सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचा लाभ वर्ष १९९८ पासून घेत असून हे कार्य स्पृहणीय आहे.
‘केदारनाथ’ या आगामी हिंदी चित्रपटाचे नाव, पोस्टर, ‘ट्रेलर’ आणि ‘टीझर’ यांतून हा चित्रपट हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते.
१. संपूर्ण मूर्ती ओंकार, निर्गुण. १ अ. सोंड १ अ १. उजवी सोंड उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुखी मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकाच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तीशाली असतो. तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही अर्थी उजव्या … Read more
येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्थानिक दत्त चौकात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या वेळी ३०० हून अधिक हिंदूंनी स्वाक्षर्यांद्वारे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. आंदोलनातील विषय ऐकून जिज्ञासू स्वाक्षरी करण्यासाठी येत होते.
स्वामी गोेविंददेवगिरिजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास हे विघ्नहर्ता श्री गणेश ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने जयसिंगूपर येथे आले आहेत. या निमित्ताने सनातन संस्थेचे साधक श्री. अण्णासाहेब वरेकर आणि श्री. जितेंद्र राठी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती होत आहे. त्यामुळे हिंदु धर्माचे धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यानेच जीवन सफल होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.