युवकांनो, वेळेचे सुनियोजन कसे कराल ?
मानवी आयुष्यात वेळेएवढी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच ‘वेळ हेच धन होय.’
मानवी आयुष्यात वेळेएवढी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच ‘वेळ हेच धन होय.’
‘टॅटू’मुळे घातक संसर्गजन्य रोग पसरतात. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेणे म्हणजे स्वत:तील अहंला खतपाणी घालणे होय.
‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु पिंगळेकाकांना तीव्र तळमळ आहे. यासाठी ते साधकांना सतत मार्गदर्शन करतात.
जम्मू येथील डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांचा वेदांचा अभ्यास असून ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून वेदाध्ययनाला आरंभ केला.
चेन्नई येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
म्हसवड (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाच्या प्रदर्शनाला चंद्रकांत जाधव आणि नगरसेवक गणेश रसाळ यांनी भेट दिली.
प्रयागराज येथे कुंभपर्वामध्ये १६.२.२०१९ या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात झारखंड येथील सौ. सुनीता प्रदीप खेमका सनातनच्या ८४ व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.
श्री. कुलकर्णीकाका दुपारी किंवा रात्री उशिरा भेटले, तरी ते नेहमी उत्साही आणि आनंदी दिसतात. ते तेजस्वी दिसतात.
आज संपूर्ण विश्वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.
सातारा येथील राजवाडा परिसरात अजिंक्य गणपतिसमोर सनातननिर्मित धर्मरथ लावण्यात आला आहे. या धर्मरथाच्या उद्घाटनप्रसंगी ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज बोलत होते.