भुसावळ (जळगाव) येथे ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचन
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.
बेळगाव जिल्ह्यात शहर, रायबाग, शहापूर, महांतेश नगर, गोकाक या ५ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडले.
कर्नाटकातील सुप्रसिद्ध मणिपाल विद्यापिठातील मुख्य उपक्रम अधिकारी (चीफ इनोवेशन ऑफिसर) डॉ. अरुण शानभाग यांनी २० जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिरज येथील भारतभूषण प्राथमिक विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन झाले.
बाहेरच्या जगातील या वयातील मुलांचे वागणे-बोलणे, आचार-विचार पहाता गुरुकृपेच्या छत्रछायेखालील मुले विचाराने कशी प्रगल्भ होतात, हे तिने लिहिलेल्या या लेखावरून लक्षात येते.
८.७.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नियमित वापरातील उशीच्या अभ्य्रावर दोन ठिकाणी ‘ॐ’ उमटल्याचे दिसले.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधक संतपदापर्यंत पोचत आहेत.संतपदी विराजमान झालेल्या साधकांची संख्या ऐकून चांगले वाटले.
‘आषाढ कृष्ण (वद्य) पक्ष द्वितीया या दिवशी ‘अशून्यशयन व्रत’ केले जाते. या वर्षी ही तिथी १८.७.२०१९ या दिवशी आहे. हे व्रत आषाढ मासापासून मार्गशीर्ष मासापर्यंत प्रत्येक मासातील वद्य द्वितीयेस करावे.
‘पू. काकूंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) त्यांच्या नावाप्रमाणे आम्हाला प्रेमळ आणि मधुर स्वरात साधनेसंदर्भात सतत मार्गदर्शन करून आम्हा साधकांच्या जीवनात संगीतमय वातावरण निर्माण केले आहे.
देवद येथील सनातन आश्रमात सेवा करणारे, तसेच तळमळ, चिकाटी, नम्रता इत्यादी दैवी गुणांद्वारे संतांचे मन जिंकणारे, तीव्र प्रारब्धावर मात करून व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे, राष्ट्र अन् धर्म यांच्या प्रेमापोटी अविरतपणे कार्यरत रहाणारे श्री. शिवाजी वटकर (वय ७२ वर्षे) हे सनातनच्या १०२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले.