मिरज – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील भारतभूषण प्राथमिक विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन झाले. यात गुरु-शिष्य परंपरा, शिष्याचे गुण, तसेच अन्य माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. याचा लाभ इयत्ता ४ थी ते ७ वी मधील २०० विद्यार्थी अन् १२ शिक्षक यांनी घेतला.
Home > कार्य > समाजसाहाय्य > भारतभूषण प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुरुंचे महत्त्व या विषयावर सनातन संस्थेतर्फे प्रवचन
भारतभूषण प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुरुंचे महत्त्व या विषयावर सनातन संस्थेतर्फे प्रवचन
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
- अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !
- सनातन संस्थेच्या वतीने ‘जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’ मध्ये ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !