उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण !
योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘हिंदूंचे धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हिंदु धर्मावरील हे आघात थांबवणे आवश्यक आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘हिंदूंचे धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. हिंदु धर्मावरील हे आघात थांबवणे आवश्यक आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा असणाऱ्या सनातनच्या आश्रमातील श्रीमती सुलभा मालखरेआजी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातन संस्थेच्या १३६ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या.
वेदकुलपती जी.के. सीतारामन्जी यांनी महोत्सवाचे निमंत्रण स्वीकारले असून ते पवित्र सोमनाथ शिवलिंगाचे अवशेषही महोत्सवासाठी आणणार आहेत.
शिबिरामध्ये आनंदी जीवनासाठी साधना करणे का महत्त्वाचे आहे ? व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करावा ? स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व आणि ती कशी राबवतात ? हे सांगण्यात आले.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले.
सुप्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. शंतनू गुप्ता यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
मनुष्याच्या जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक असतात. आपल्या पूर्वआयुष्यातील संचित, प्रारब्ध आणि वर्तमानातील कर्म यांच्याशी त्या निगडित असतात. या समस्या सोडवण्यासाठी कुलदेवतेचे नामस्मरण, ध्यान करणे, आध्यात्मिक जीवन जगणे, म्हणजेच साधना करणे आवश्यक आहे.
…कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ यांसारख्या योग्य साधनांचा अवलंब केल्यास आनंदप्राप्ती होऊ शकते. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे मिळणारे सुख हे तात्पुरते असते, खरा आनंद हा आध्यात्मिक आचरणानेच मिळतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी येथे केले.
प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या स्तरावर कार्य करत आहेत. यात गोरक्षण, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद यांसह अन्य अनेक कार्यांचा समावेश आहे; मात्र हिंदुत्वाचे कार्य करतांना त्याला साधनेची जोड दिल्यास त्या कार्याची फलनिष्पत्ती अधिक होते, असे मौलिक मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त अकोल्यातील मुकुंद मंदिर, रामदास पेठ येथे श्री दत्त उपासना मंडळ यांच्या वतीने ‘एक दीप सनातन हिंदु धर्म रक्षणार्थ’ हा भव्य दीपोत्सव पार पडला. या कार्यक्रमात सनातन धर्म तथा गौमाता रक्षक प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्री अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी महाराज (जगद्गुरु शंकराचार्य, संकेश्वर पीठ, करवीर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.