धर्म आणि भारताचे महत्त्व
पाश्चात्त्य राष्ट्रांत मार्गदर्शनासाठी संत वा उन्नत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना धर्म-अध्यात्म यांची फारशी ओळख नाही. भारत मात्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि म्हणून तो जगाचा ‘आध्यात्मिक गुरु’ आहे. या लेखात आपण भारताचे अद्वितीय महत्त्व जाणून घेणार आहोत. यांतून भारतीय असल्याचा आणि प्रामुख्याने हिंदु धर्मात आपला जन्म झाल्याचा अभिमान आपल्याला निश्चितच वाटेल !