प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय भाग – १

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.

मृत्योत्तर विधीसंदर्भातील शंकानिरसन

१. व्यक्ती मृत झाल्यावर तिचा देह घरात ठेवतांना तिचे पाय दक्षिणेकडे का करतात ? , दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ? यांविषयी वाचा.

क्रांतीचे बीज पेरणारे आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक

भारतीय समाजात रामोशांसारख्या जमातीत जन्मलेल्या एका माणसाने आम्ही चोर नाही, बंडखोर आहोत, असा खणखणीत निरोप इंग्रजांना पाठवावा आणि …

भारतीय आणि चिनी बिंदूदाबन पद्धतींची तुलना

भारतात ५,००० वर्षांपूर्वीपासून असलेली बिंदूदाबन उपायपद्धत कालांतराने बौद्ध साधू आणि प्रवासी यांनी चीन आणि जपान या देशांत पोहोचवले.

शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’

शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आंतरिक अवयव कार्यान्वित करणे आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारणे, तसेच देहातील त्या त्या भागाशी संलग्न शक्तीबिंदूंवर दाब देणे, म्हणजे ‘बिंदूदाबन उपाय’ (अ‍ॅक्युप्रेशर).

सनातनच्या रामनाथी आश्रमात अनेक साधकांना वेगळ्या लोकात असल्याप्रमाणे जाणवणे

सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये रहाणार्‍या अनेक साधकांना उच्चलोकांमध्ये असल्याप्रमाणे अनुभूती येते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे

चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

नामजप करतांना श्‍वासाकडे लक्ष, अस्तित्वाची जाणीव आणि पुढे अस्तित्वही न रहाणे अशी प्रत्येक टप्प्याची अनुभूती ईश्‍वराने देणे

हे सर्व होत असतांना नामजप होणे आणि श्‍वासाकडे लक्ष देणे हे स्थूलदेह आहे, तोपर्यत होणार. याच्यापुढे काय होते ?, असा विचार मनात आला.

निरपेक्ष वृत्ती अन् संयम असलेले आणि सतत देवाच्या अनुसंधानात रहाणारे रामनगर (बेळगाव) येथील पू. शंकर गुंजेकर !

सनातन संस्थेत आल्यापासून मामांनी प्रत्येक गोष्टीचे आज्ञापालन केले. प्रारंभी रामनगरमध्ये मामांच्या घरी साधक येऊन त्यांनी मामांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या घरी सत्संग चालू झाला.

जातपंचायत आवश्यक कि अनावश्यक ?

नंदुरबार जिल्ह्यात समाजातील एका विधवेवर बाह्यसंबंधांचा आरोप करून तिला नग्न करण्याची शिक्षा देण्यास सांगण्याच्या जातपंचायतीच्या निर्णयामुळे जातपंचायत आवश्यक कि अनावश्यक ?, अशी चर्चा चालू आहे. या संदर्भात सनातनचा दृष्टीकोन पुढे देत आहाेत.