परात्पर गुरुदेवांना प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही त्यांंच्यावर अपार श्रद्धा ठेवून ६८ वे संतपद गाठणार्‍या जळगाव येथील सौ. केवळबाई पाटीलआजी !

त्रेतायुगात शबरीने प्रभु श्रीरामाला प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही सतत त्याचे स्मरण केले. त्या स्मरणामध्ये आर्तता आणि उत्कट भाव होता. त्यामुळे भगवंतालाही शबरीला भेटण्याची ओढ लागली आणि रामरायांनी तिला दर्शन दिले.

अल्प कालावधीत सर्वांशी जवळीक साधून सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू !

पू. आई लहानपणी आम्हाला ग्रंथालयातून देशभक्त, क्रांतीवीर आणि भक्त यांची माहिती असणारी पुस्तके वाचण्यासाठी आणून द्यायची. प्रत्येक सुटीत आई-बाबा आम्हाला कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणायचे.

प.पू. डॉक्टरांनी अथक परिश्रम घेऊन बसवलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची घडी आणि सिद्ध झालेले प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या भजनांच्या ध्वनीफिती हे संस्थेचे पहिलेे उत्पादन !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या सर्व ध्वनीफितींचे आणि ध्वनीचित्रफितींचे संकलन प.पू. डॉक्टरांनी करून घेतले. हे संकलन ते स्वतः पडताळत आणि त्यातील त्रुटीही दाखवत. त्यामुळे प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन शिकायला मिळायचे. त्या वेळी ते म्हणाले होते, संकलन करणारा आणि चित्रीकरण करणारा असा तयार व्हायला हवा की, तो पुढे इतरांना तयार करील !

कलियुगात परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपे साधकांना ईश्वर दर्शन होऊन त्यांचे चैतन्य अन् कृपा यांमुळे अखिल मानवजातीचे कल्याण होत आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

‘आम्ही साधनेला आरंभ करून एक वर्ष झाले असेल ! तेव्हा एका दिवाळी अंकात अंनिसने छापलेला सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या विरोधात लिहिलेला लेख वाचला.

‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ करण्यासाठी उडुपी (कर्नाटक) येथील स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !

‘स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी लहान वयातच साधना करण्याचा निश्‍चय केला. ते लहानपणी बेंगळुरु येथील श्रीरामकृष्ण मठात साधनारत होते.

‘अनंत आनंदाचे डोही अनंत आनंद तरंग ।’ याची अनुभूती देणारा रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेला भावसोहळा !

सोहळ्याला उपस्थित सर्वांनीच ‘अनंत आनंदा’ची अनुभूती घेतली. सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यानंतर त्यांनी, तसेच त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.

श्राद्ध संबंधित प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

तुळशीविवाहाचा पूर्णपणे सुकलेल्या तुळशीवर होणारा परिणाम : यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास

‘तुळशीविवाहाचा तुळशीवर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ११.११.२०१६ आणि १२.११.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

सनातन संस्थेचे साधक आणि आम्ही एकच आहोत ! – डॉ. कौशिक मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा

सनातन संस्थेला भेटण्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते की, अशीही एक संस्था आहे जी धर्मशास्त्राच्या आधारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पर्यावरणाच्या र्‍हासामुळे निसर्गदेवतेचा होणारा कोप

पर्यावरणाचा र्‍हास होत असल्यानेच समुद्राच्या तळाशी तीव्र भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकंप होण्याची घटना घडल्यास सुनामीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता असते. लाटांचा पुढे सरकण्याचा वेग घंट्याला ८०० ते १ सहस्र किलोमीटर असतो.