ईश्‍वर असल्याची साक्ष देणारे चित्तूर (आंध्रप्रदेश) येथील कनिपकम् विनायक मंदिर !

आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकम् विनायक मंदिर हे स्वयंभू गणेशमूर्ती आणि अनेक आख्यायिका यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. चोल वंशाच्या राजाने ११व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगरच्या राजाने वर्ष १३३६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मनुष्याला २३ पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन केल्याचे पुण्य देणारी अमरनाथ यात्रा !

धार्मिक मान्यतेनुसार अमरनाथ गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने काशीमध्ये घेतलेल्या दर्शनापेक्षा १० पट, प्रयागपेक्षा १०० पट आणि नैमिषारण्यापेक्षा १ सहस्र पट अधिक पुण्य लाभते. म्हणूनच आजही कोट्यवधी हिंदू मोठ्या भक्तीभावाने अमरनाथ यात्रा करतात.

हिंदुत्व ही सामर्थ्यशाली संस्कृती आहे ! – अमेरिकी वैदिक शिक्षक डेव्हिड फ्रॉले उपाख्य पंडित वामदेवशास्त्री

हिंदुत्व ही एक अतिशय सामर्थ्यशाली संस्कृती आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सांस्कृतिक युद्ध चालू आहे. भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि नेते यांच्यावर मिडियाकडून टीका करण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर न्यायालयेही हिंदु परंपरा आणि आचरण यांच्या विरोधात निर्णय देत आहेत.

कर्मसाफल्यासाठी आवश्यक घटक

कर्माच्या सफलतेचे हे गूढरहस्य केवळ त्रिकालज्ञानी संतच जाणू शकतात. काही वेळा केवळ काळच सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतो. त्यामुळे विशिष्ट काळ संपेपर्यंत एखादे कर्म कसे होते ?, याचा निर्णय घेण्यात दिरंगाई दिसत असली, तरी ती दूरदृष्टीने योग्यच असते.

श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवणारी जगन्नाथ रथयात्रा !

जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा म्हणजे भगवान श्री जगन्नाथाच्या अर्थात् जगदोद्धारक भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी जणू महापर्वणीच ! केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांची रीघ असलेली ही यात्रा श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवते.

गुर्वाज्ञापालनाने गुरुकृपा संपादन करणारे ब्रह्मचैतन्य प.पू. गोंदवलेकर महाराज !

गणुबुवा देहाभिमानशून्य झाल्याची तुकामाईंची निश्‍चिती झाली. त्यांनी गणपतबुवांच्या मस्तकी हात ठेवला आणि त्यांचे ब्रह्मचैतन्य, असे नाव ठेवले. हे गणुबुवा म्हणजेच प.पू. गोंदवलेकर महाराज

नमस्काराची योग्य मुद्रा केल्याने अभ्यासात सुधारणा होणे, तसेच मनःशांती मिळत असल्याने मित्रांनाही तसे करण्यास सुचवणे

मला नमस्काराची योग्य मुद्रा केल्यावर मनःशांती मिळत असल्यामुळे माझ्या वयोगटातील सर्व मित्रांना मी तसे करण्यास सुचवतो.

सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी म्हणजे संपूर्ण हिंदु समाजावर संकट ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

सध्या देशात भगव्या आतंकवादाच्या खोट्या नावाखाली हिंदूंची छळवणूक केली जात आहे. सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी हे सनातनवरील संकट नसून संपूर्ण हिंदु समाजावरील संकट आहे. हिंदु समाज विखुरण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून ते फार काळ टिकणार नाही.

राष्ट्राची उन्नती आणि रक्षण यांसाठी अव्याहतपणे समाजप्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. देशातले तरूण हे नीतिमान आणि सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर अन् मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं..

संत मीराबाईंशी संबंधित विविध स्थानांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्णभक्त होऊन गेल्या. राजस्थानातील मेडता येथे त्यांचा कक्ष, त्यांचे हस्तलिखित असलेला गवाक्ष (खिडकी) आणि त्या ज्या मूर्तीसमोर बसून भजने म्हणत, ती श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती मधील स्पंदनांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली..