यमराजाची धर्माधिष्ठित न्यायप्रणाली !
८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
कुशासनावर (दर्भाच्या आसनावर) बसून साधना केल्याने ज्ञानसिद्धी होते. कांबळे अंथरून त्यावर बसून साधना केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळे हे देवी (पार्वती), दर्भ, दूर्वा किंवा चांगले कांबळे यांपैकी कोणत्याही एकापासून बनवलेल्या आसनावर बसून एकाग्रतेने जप करावा.
वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.
देवता (मूर्ती आदी), गुरु आणि भगवान चण्डेश्वराच्या द्रव्याचे दान, लंघन (अयोग्य व्यय) आणि भक्षण या तिघांनी पाप लागते.
स्वार्थाला महापाप समजले जाते. सुवर्णाची चोरी करणे, हे तिसरे महापातक आहे. सार्वजनिक निधीचा अपहार करणे, जाईच्या फुलांचा व्यापार करणे यांसारखी दशविध पापे या लेखात सांगितली आहेत.
मनुष्यजन्मात केलेले पुण्य पुढील जन्मातही कशा प्रकारे उपयोगी पडते, तसेच पुण्यकर्म करण्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.
जो मनुष्य लोभाने देवता (मूर्ती आदी) आणि ब्राह्मण यांच्या धनाचा दुरुपयोग करतो, तो पापी (मेल्यावर) परलोकातही गिधाडाचे उच्छिष्ट खाऊन जगतो.
मनुष्याचे जीवन कर्ममय आहे. कर्मफळ अटळ आहे. चांगल्या कर्माचे फळ पुण्य देते, तर वाईट कर्माचे फळ पाप देते.
कुठलेही कर्म निरपेक्षपणे आणि ईश्वरप्राप्ती हा हेतू ठेवून करणे, म्हणजे कर्मयोग. या योगाविषयी थोडक्यात माहिती या लेखात पाहू.