अनेक विकारांवरील औषध असणारा विडा

भारतीय संस्कृतीतील एक अनमोल ‘पान’, म्हणजे खाण्याचे ‘पान’ अर्थात विडा. आयुर्वेदानुसार आणि व्यवहारानुसार त्यातील गुण-दोष आपण पाहू.

मनोविकारतज्ञांनो, डॉक्टरांनो आणि वैद्यांनो मनोरुग्णांना आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यावयाची सिद्धता

बहुतेक सर्व मध्यम आणि तीव्र मनोविकार हे तीव्र स्वभावदोष, तीव्र प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास या तीन कारणांमुळे होतात.

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यातील सहज संवादातून उलगडलेली सद्गुरु (डॉ.) गाडगीळ यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे सनातन संस्थेच्या समष्टी सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३१ मे २०२० या दिवशी आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आली.

अखिल भारतीय माहेश्‍वरी समाजाच्या ‘ऑनलाईन’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) स्वाती मोदी यांचे मार्गदर्शन

अखिल भारतीय माहेश्‍वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

अमेरिकेतील ५ हिंदु संघटनांकडून एकत्रित आयोजित ‘वेब कॉन्फरन्स’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

अमेरिकेतील ५ हिंदु संघटनांकडून एकत्रित आयोजित ‘वेब कॉन्फरन्स’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने सुवासिनीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

संत कबीरांचे आध्यात्मिक सामर्थ्य !

कबीरांनी सांगितले, ‘‘२५ वर्षांपूर्वी मी योगसाधनेच्या बळावर हिमालयात गेलो होतो. तेथे दोन भावंडे तपश्चर्या करत होती. त्यांनी माझ्याकडे ब्रह्मज्ञानाची मागणी केली.

जून आणि जुलै मासांतील ३ ग्रहणांपैकी केवळ २१.६.२०२० या दिवशी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार

‘सध्या प्रसारमाध्यमांद्वारे ‘जून आणि जुलै मासांत ३ ग्रहणे (५.६.२०२०, २१.६.२०२० आणि ५.७.२०२० या दिवशी) येत असल्याने नैसर्गिक आपत्ती येतील. सावध रहा’, यांसारखे संदेश प्रसारित होत आहेत.

गरम पाण्यात मीठ घालून केलेल्या गुळण्यांमुळे कोरोनाचा धोका न्यून होतो ! – ब्रिटनमधील संशोधनाचा निष्कर्ष

ब्रिटनमधील एडिनबर्ग विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून ‘गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यामुळे कोरोनाचे संक्रमण ब-याच प्रमाणात न्यून होण्यासह त्याच्या संक्रमणाचा कालावधीही अल्प होऊ शकतो’, असा निष्कर्ष काढला आहे.