प्रवचन ३ : अध्यात्म हे कृतीचे शास्त्र

आपल्या प्रत्येकाची धडपड आनंदप्राप्तीसाठी असली, तरी सध्या सर्वांचे जीवनच संघर्षमय आणि तणावाचे झाले आहे. तणावविरहित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अध्यात्म कृतीत आणणे म्हणजे साधना करणेच आवश्यक आहे. आज आपण ‘नामजपामुळे होणारे लाभ आणि सत्संगाचे महत्त्व’ हा विषय पहाणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आध्यात्मिक संस्था निर्माण करणार असलेले ‘साधक-वृद्धाश्रम’ यांचे महत्त्व ओळखा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या साधकांना सहसाधकांकडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडेही ‘आपले कुटुंबीय’, या भावाने पहाण्यास शिकवले आहे.

मा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनामुळे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या विचारांची हानी झाली आहे.

प्रवचन २ : साधनेच्‍या प्राथमिक अंगांचे शिक्षण

आपल्यापैकी प्रत्येकाने सुखाच्या क्षणांचा आणि दुःखाचाही अनुभव घेतला आहे. प्रत्येकाची धडपड सुखप्राप्तीसाठी असली, तरी बहुतांश वेळेला दुःखच आपल्या पदरी येते, असा आपला अनुभव असतो. सर्वसाधारणपणे सध्याच्या काळात मानवी जीवनात सुख सरासरी २५ टक्के आणि दुःख ७५ टक्के असते.

प्रवचन १ : आनंदी जीवनासाठी आणि आपत्काळाच्या दृष्टीने अध्यात्माचे महत्त्व

धर्मशास्त्रात ईश्वरप्राप्तीचे म्हणजे आनंदप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत; पण या सहस्रो साधनामार्गांपैकी नेमक्या कोणत्या साधनेला आज प्रारंभ करावा, हे बहुतेकांना ठाऊक नसते. त्यामुळे बरेच जण त्यांना जे आवडते किंवा जसे वाटते, त्याप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न करतात.

गोव्याचा वैभवशाली इतिहास !

भगवान श्रीविष्णूचा सहावा अवतार श्री परशुराम याने समुद्र हटवून कोकणची भूमी निर्माण केली. ‘गोमंतक’ किंवा ‘गोवा राष्ट्र’ हे त्याच्या ७ विभागांपैकी एक आहे.

बहुगुणी आवळा !

‘आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत ! आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात.

साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्‍चयाद्वारे मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !

‘आध्यात्मिक पातळी ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्यावर पूर्णवेळ साधना करण्याच्या संदर्भात मनात विकल्प निर्माण होत नाहीत. त्यापेक्षा अल्प पातळीच्या साधकांना निर्णय घेणे कठीण जाते.

तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे मंगळुरू येथील आश्रमात शुभागमन

कार्तिक मासाच्या शेवटच्या सोमवारी म्हणजे १४ डिसेंबरला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील आश्रमात तुमकुरू येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मा देवीचे दिव्य आगमन झाले.