काळजी घेण्याचे नेत्ररोग तज्ञांचे आवाहन
संभाजीनगर – दळणवळण बंदीच्या काळात घरी बसून दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांचावापर करणार्यांची संख्या वाढली आहे; मात्र यामुळे लहान मुलांसह अनेकांना डोळ्यांचे त्रास होत आहेत. डोळे लाल होणे, त्यातून पाणी येणे, डोळे कोरडे होणे, डोळे दुखणे या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नेत्ररोग तज्ञांनी केले आहे.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...