विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या आणि मेणाच्या पणती नकारात्मक, तर तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपारिक पणती सकारात्मक असल्याचे सिद्ध !

विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची चिनी पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती लावल्यावर त्या प्रत्येकातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी अशी चाचणी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आली. या चाचणीसाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाचा वापर करण्यात आला.

दसर्‍यानिमित्त प.पू. पांडे महाराज यांनी दिलेल्या आपट्याच्या पानांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘दसर्‍यानिमित्त संतांनी दिलेल्या आपट्याच्या पानाचा आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २१ आणि २८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली.

ग्रहणाचा मनुष्यावर अनिष्ट परिणाम होतो, हे सिद्ध करणारी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’द्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

धर्मशास्त्रात ग्रहण हा ‘अशुभ काल’ सांगितलेला आहे. या अनुषंगाने ग्रहणाचा विविध आध्यात्मिक स्तरांच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो, याचा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली.

कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’ आणि ‘सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती’ यांच्या तुलनेत ‘सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असल्याचे स्पष्ट

‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या संशोधनात संस्कृत भाषा सात्त्विक असल्याचे सिद्ध !

सर्वाधिक सात्त्विक असलेली देवनागरी लिपी आणि संस्कृत साहित्य हा परात्पर गुरु डॉ. आठवले अणि कु. प्रियांका लोटलीकर यांनी लिहिलेला शोधनिबंध आधुनिक संदर्भात संस्कृत संशोधन परंपरा या विषयावरील देहली येथील राष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला.

तुळशीविवाहाचा पूर्णपणे सुकलेल्या तुळशीवर होणारा परिणाम : यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास

‘तुळशीविवाहाचा तुळशीवर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ११.११.२०१६ आणि १२.११.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात ते बसलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात त्यांनी बसण्यासाठी वापरलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्याय स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने गोव्यातील सनातन आश्रमात चाचण्या घेण्यात आल्या.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या महामृत्यूयोगाच्या निवारणार्थ केलेल्या ‘मृत्युंजय यज्ञा’चा त्यांच्या छायाचित्रावर होणारा परिणाम

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘मृत्यूंजय यज्ञ’ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे यज्ञ करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले स्वत: या यज्ञासाठी उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे छायाचित्र ठेवण्यात आले.

महर्षि अगस्तिलिखित साधकाची नाडीपट्टी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची नाडीपट्टी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. त्यानुसार जिथे ‘नाम/नाव’ आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात.

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या अन् नसलेल्या साधकांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.