६१ टक्के पातळीला मायेतून मुक्त होता येते, म्हणजे काय होते, यावर सुचलेले विचार आणि ६१ टक्क्यांच्या पुढे जाण्यासाठी करावयाचे प्रयत्न
प्रस्तुत लेखात ६१ टक्के पातळी गाठलेल्यांनी आणखी पुढे जाण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत, हे दिले आहे. त्यांच्या दृष्टीने साधनेतील कोणत्या सूत्रांना महत्त्व आहे, हे या लेखात स्पष्ट होते.