‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
कु. कुशावर्ता आणि संध्या माळी यांनी कलेविषयीचे शिक्षण घेतले आहे. साधनेत आल्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाची जाणीव झाली.