‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कु. कुशावर्ता आणि संध्या माळी यांनी कलेविषयीचे शिक्षण घेतले आहे. साधनेत आल्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाची जाणीव झाली.

विविध योगमार्ग आणि गुरुकृपायोग यांनुसार जिवांकडून कलियुगात साधना करवून घेणारी गुरुमाऊली !

‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी अवतारी कार्य केले. तसेच कार्य या कलियुगात प.पू. डॉक्टर स्वतः नामानिराळे राहून लीलया करत आहेत. प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी निवडक जिवांना आपल्यासमवेत आणलेच आहे.

कलेच्या माध्यमातून साधकांना ईश्‍वराकडे नेण्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली आनंददायी शिकवण !

‘मी कलेचे शिक्षण घेत असतांना जे शिकायला मिळाले नाही, ते बारकावे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आल्यावर मला शिकवले. ‘कलेतील सेवा ही साधनाच आहे’, हेही त्यांनीच आमच्या मनावर बिंबवले.

रांगोळीच्या आकारांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली काही सूत्रे

रांगोळीच्या आकारांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली काही सूत्रे या लेखात आपण पाहणार आहोत.

नृत्य करण्याच्या मूळ उद्देशाकडे वाटचाल करण्यासाठी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी नृत्यकला’ हा दृष्टीकोन सर्वांसमोर मांडणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आपल्या संस्कृतीतील नृत्यकला ही मंदिरातच निर्माण झाली आहे. उपासनेचे माध्यम म्हणूनच ती विकसित झाली आहे. त्या माध्यमातूनही ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर (पूर्वाश्रमीच्या कु. शिल्पा देशमुख) आणि डॉ. (कु.) आरती तिवारी यांनी आरंभ केला आहे.

सूक्ष्म-चित्रकलेच्या माध्यमातून घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘कला म्हणजे नेमके काय ?’ ‘त्यांचे किती प्रकार असतात आणि आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व काय ?’, …

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधकाने केलेल्या पूजेसाठीच्या फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना

सनातनचा साधक श्री. प्रशांत चंदरगी याच्याकडे देवपूजेसाठी फुले आणण्याची सेवा असतांना तो फुलांची परडीत अनेक प्रकारे सुंदर रचना करत असे. फुलांची कलात्मक दृष्टीने रचना करणे, ही ६४ कलांपैकी एक कला गणली जाते.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या महामृत्यूयोगाच्या निवारणार्थ केलेल्या ‘मृत्युंजय यज्ञा’चा त्यांच्या छायाचित्रावर होणारा परिणाम

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘मृत्यूंजय यज्ञ’ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे यज्ञ करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले स्वत: या यज्ञासाठी उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे छायाचित्र ठेवण्यात आले.

नम्र, निरागस आणि साधकांवर प्रेम करणार्‍या सोलापूर येथील श्रीमती नंदिनी नारायण मंगळवेढेकरआजी

आजींना बघताच माझ्या मनात ‘आजी संत झाल्या असणार’, असा विचार आला. ‘आजींकडे बघतच रहावे’, असे वाटत होते. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळच चैतन्य जाणवत होते.’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

महर्षि अगस्तिलिखित साधकाची नाडीपट्टी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची नाडीपट्टी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर होणारा परिणाम

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. त्यानुसार जिथे ‘नाम/नाव’ आहे, तिथे त्याच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात.