कोरोना महामारीच्या संदर्भात अग्निहोत्राच्या विभूतीचे लक्षात आलेले महत्त्व !

‘दोन वर्षांपूर्वी चेन्नई येथील भृगु जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अग्निहोत्र करायला सांगितले होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दैवी प्रवासात असतांना जेव्हा जेव्हा त्यांना शक्य होते, तेव्हा अग्निहोत्र करतात.

मोकळेपणाने बोलणे हे एक मोठे औषध !

स्वभावदोषांमुळे बर्‍याच जणांना मोकळेपणाने बोलता येत नाही. काहींच्या मनामध्ये वर्षानुवर्षे पूर्वीचे प्रसंग आणि त्यांसंबंधीच्या भावना साठून राहिलेल्या असतात. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार साठून राहिले की, त्याचे पडसाद शरिरावर उमटतात आणि निरनिराळे शारीरिक त्रास चालू होतात

शरीर निरोगी राखण्यासाठी केवळ एवढेच करा !

नियमित व्यायाम केल्याने शारीरिक क्षमता वाढते. त्यासह मनाचीही क्षमता वाढते. नियमित व्यायाम करणार्‍याचे मन ताणतणाव सहन करण्यास सक्षम होते. व्यायाम करणार्‍याला वातावरणातील किंवा आहारातील पालट सहसा बाधत नाहीत.

शरीरस्वास्थ्यासाठी व्यायाम आवश्यक आहे !

केवळ चालणे, केवळ सूर्यनमस्कार किंवा केवळ प्राणायाम न करता स्वतःच्या क्षमतेनुसार प्रत्येक प्रकारातील व्यायाम थोडा थोडा करावा. असे नियमित केल्याने व्यायामाचा शरिरावर सुपरिणाम दिसायला लागतो.

रमत गमत चालणे म्हणजे व्यायाम नव्हे !

श्रम केल्यानेच शरिराची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार थोडेफार श्रम होतील, अशा पद्धतीने व्यायाम करायला हवा.

पावित्र्याचे प्रतीक असलेले श्रीफळ, म्हणजेच नारळ !

‘नारळ हे उष्ण कटिबंधात होणारे फळ आहे. हिंदी आणि पॅसिफिक महासागर ही नारळ मिळण्याची मूळ स्थाने आहेत. नारळाला ‘दक्षिणेकडील फळ’, असे समजले जाते.

चिकनगुनिया : लक्षणे आणि उपचार !

‘चिकनगुनिया’ या व्याधीचे स्वरूप भयंकर असले, तरी ती जीवघेणी व्याधी नाही. ती बरी होते, तसेच सांधेदुखीही बरी होऊ शकते. केवळ योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.’

वेलची खाण्याचे लाभ आणि ती कुणी खाऊ नये ?

वेलची ही मानवाच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही उत्तम औषध आहे. तोंडाला दुर्गंध येणे, दातांचे संसर्ग, हिरड्यांचे आजार, तसेच तोंडातील जखमा दूर करणे यांसाठी वेलची उपयुक्त आहे.

आयुर्वेदातील औषधे आणि त्यांची समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट)

आयुर्वेदातील चूर्णे, गोळ्या, दंतमंजन, केश तेल इत्यादी औषधांवर ठराविक समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) लिहिलेली असते. या दिनांकानंतर औषध घेतले गेले, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का ?