जपमाळ
‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.
‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.
व्यसनमुक्ती हा केवळ औषधांचा विषय नसून तो मनाच्या पुनर्रचनेचा आणि आध्यात्मिक त्रासांचा विषय आहे. आधुनिक विज्ञान शरिरावरील उपचार करील; पण अध्यात्मशास्त्र मनाचा कायापालट करील. नामजप, स्वयंसूचना आणि सात्त्विक जीवनशैली यांच्या समन्वयातून आपण एक व्यसनमुक्त, सुदृढ आणि आनंदी समाज घडवू शकतो.
तन-मन-धन यांचा त्याग आणि सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता यांद्वारे साधकातील अहंचा लय होऊ लागतो. त्याचे संचित आणि प्रारब्ध संपते. त्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते.
साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.
‘अध्यात्मात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांच्यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वाच्या संदर्भात नाडीपट्टीमध्ये सप्तर्षींनीही गौरवोद़्गार काढले आहेत. या लेखाद्वारे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील तेजतत्त्वाविषयीच्या बुद्धीअगम्य अनुभूती जाणून घेऊया.
प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सेवेनिमित्त पू. ताईचा सहवास मिळत असतो. पू. ताईच्या सहवासात असतांना मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. ताईच्या चैतन्याने त्रास पुष्कळ लवकर उणावत असल्याचे बर्याचदा अनुभवायला मिळते.
कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाली. सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. सत्संगांत अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.
सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !
‘प्रत्येकामध्ये देवाने असा एक उत्तम गुण दिलेला असतो की, त्याचा योग्य वापर केल्यास त्याची सेवा आणि साधना यांची फलनिष्पत्ती वाढते.