महामारी रोखण्यासाठी ‘महायंत्रां’च्या वापरावर बंदी घातली पाहिजे ! – पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चनलानंद सरस्वती

कोरोनासारखी महामारी येण्याचे एक कारण म्हणजे ‘महायंत्रां’चा (म्हणजे अणूबॉम्ब, विनाशासाठी जैविक जंतूंची निर्मिती, कारखान्यांमधील प्रदूषण करणारी मानवनिर्मित यंंत्रे) अयोग्य वापर होय.

‘आयुर्गोवा कोविड-१९’ हे अ‍ॅप कार्यान्वित केल्याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !

आपण जनतहितासाठी तत्परतेने केलेली कृती वाखाणण्याजोगी आहे’, अशा शब्दांत सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमपरिसरात समाजकंटकांकडून मद्याच्या बाटल्या फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न !

शनिवार, ११ एप्रिलच्या रात्री १० वाजता येथील सनातन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही समाजकंटकांनी मद्याच्या बाटल्या फेकल्या.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘२६.४.२०२० या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.

दिवे लावण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचाही सहभाग

मुंबई जिल्ह्यातील सनातनचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही आपापल्या घरी दीप प्रज्वलित करून ‘अंधकाररूपी कलियुगातून रामराज्यरूपी प्रकाशाकडे वाटचाल व्हावी’, अशी प्रार्थना केली.

तेल किंवा तूप यांचे दिवे लावल्याने वातावरण रोगमुक्त होते ! – तज्ञांचा निष्कर्ष

‘तेल किंवा तूप यांचा दिवा लावल्याने वातावरण स्वच्छ, रोगमुक्त  होते आणि वातावरणात हलकेपणा येतो’, असे भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांमधील तज्ञांनी म्हटले आहे.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या विनंतीच्या संदर्भात मिळालेले ईश्वरी ज्ञान

३.४.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला पुढील आवाहन केले, ‘५.४.२०२० या दिवशी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून तेलाचा दिवा, मेणबत्ती, भ्रमणभाषचा दिवा (फ्लॅश लाईट), टॉर्च, कंदील इत्यादीतून प्रकाश करावा.

मुसलमान समाज परिपक्वता कधी दाखवणार ?

कोरोनाच्या साथीचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये विलगीकरण चालू असतांना भारतात मात्र मशिदींमधून एकत्रीकरण होत आहे.