‘कोरोना’ सारखी महासंकटे आणि साधना
आज सुद्धा लोकांना कोरोना संसर्गजन्य रोग आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे किंवा याच्या नैसर्गिकतेविषयी फारसे स्पष्ट समजलेले नाही.
आज सुद्धा लोकांना कोरोना संसर्गजन्य रोग आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे किंवा याच्या नैसर्गिकतेविषयी फारसे स्पष्ट समजलेले नाही.
आपत्कालीन स्थितीत उपायांची साधने उपलब्ध नसतांना मानस-उपाय करणे सहज शक्य आहे. हे उपाय भावपूर्ण केले, तर प्रत्यक्ष उपाय केल्याने जेवढा लाभ होतो, तेवढा लाभ होतो.
कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी शाहूपुरी येथील सनातनच्या सेवाकेंद्राबाहेर सायंकाळी दिवा लावला. तसेच सोलापूर सेवाकेंद्र येथे सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांनी सायंकाळी दिवा लावला.
अकस्मात कोसळलेली आपत्ती सामान्य जनजीवन एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त करते की, तिचा सामना करण्यासाठी उपलब्ध सामाजिक आणि आर्थिक संरक्षण कार्यव्यवस्था अपुर्या पडतात.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याच्या कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी लागू केलेली सर्वांनाच उपयोगी पडणारी मार्गदर्शक सूत्रे पुढे देत आहोत.
जगातील घटस्फोटांचे प्रमाण अत्यधिक असलेल्या पहिल्या दहा देशांची नावे पाहिली, तर ते सर्व देश आर्थिकदृष्ट्या प्रगत (विकसित) आहेत.
सध्या जगात आलेली कोरोनाची साथ हे सर्वांत मोठे संकट आहे, असे मला वाटत नाही. निसर्गाशी संबंधित विषय आपण ज्या पद्धतीने हाताळत आहोत, त्यात वेळीच पालट केला नाही, तर अशाप्रकारची आणखी एखादी साथ येऊ शकते,
रविवार, १९ एप्रिलच्या रात्री एका समाजकंटकाने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन तेथील साधकांना नाहक काही प्रश्न विचारले आणि भ्रमणभाषवरून काही व्यक्तींना अन् पोलिसांना आश्रमाविषयी खोटी माहिती दिली.
कोणाला हृदयविकाराचा झटका, मेंदू रक्तस्राव किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही झपाट्याने घटल्या आहेत. इतकी आजारामध्ये घट कशी काय झाली ?, हा चमत्कारच म्हणावा लागेल.
केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून ‘कोविड १९’चा संसर्ग होऊ नये; म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
