युवकांनो, ईश्‍वराचा भक्त होण्यासाठी पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

४ मे या दिवशी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील युवा साधकांची संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आली.

रशियाकडून महाविनाशकारी बॉम्बची निर्मिती !

रशियाने महाविनाशकारी बॉम्बची निर्मिती केली आहे. हा बॉम्ब आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘स्किफ’ला जोडण्यात येणार आहे. ‘स्किफ’ क्षेपणास्त्र ६ सहस्र कि.मी.पर्यंत मारा करू शकते. ते ६० मैल प्रतिघंटा या वेगाने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.

अमेरिकेत प्रार्थनेद्वारे करणार कोरोनाबाधितांवर उपचार !

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांकडून प्रार्थना केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते का ?, याविषयी संशोधन चालू आहे.

दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांच्या अतीवापराने डोळ्यांच्या समस्यांत वाढ

दळणवळण बंदीच्या काळात घरी बसून दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांचावापर करणा-यांची संख्या वाढली आहे; मात्र यामुळे लहान मुलांसह अनेकांना डोळ्यांचे त्रास होत आहेत.

कोरोनाच्या संकटानंतर तिसरे महायुद्ध चालू होण्याविषयीचे ९ प्रबळ संकेत !

सध्या जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगातील प्रत्येक देश कोणत्याही परिस्थितीत कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी झगडत आहे.

सात्त्विक स्तोत्र, आरती, श्‍लोक आणि नामजप यांचा संग्रह असलेल्या ‘सनातन चैतन्यवाणी अ‍ॅप’चे लोकार्पण !

संतांच्या अन् साधना करणा-या साधकांच्या सात्त्विक वाणीतून उच्चारलेले चैतन्यदायी ऑडिओ सर्वांना उपलब्ध व्हावेत, यासाठी सनातन संस्थेने ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ऑडिओ अँप उपलब्ध केले आहे.

‘कोरोना’ सारखी महासंकटे आणि साधना

आज सुद्धा लोकांना कोरोना संसर्गजन्य रोग आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे किंवा याच्या नैसर्गिकतेविषयी फारसे स्पष्ट समजलेले नाही.

आपत्कालीन परिस्थितीत सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने उपलब्ध नसल्यास मानसरित्या उपाय करून चैतन्य मिळवा !

आपत्कालीन स्थितीत उपायांची साधने उपलब्ध नसतांना मानस-उपाय करणे सहज शक्य आहे. हे उपाय भावपूर्ण केले, तर प्रत्यक्ष उपाय केल्याने जेवढा लाभ होतो, तेवढा लाभ होतो.

सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर येथे आणि हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर येथे श्रद्धांजली !

कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी शाहूपुरी येथील सनातनच्या सेवाकेंद्राबाहेर सायंकाळी दिवा लावला. तसेच सोलापूर सेवाकेंद्र येथे सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांनी सायंकाळी दिवा लावला.

आपत्काळाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप

अकस्मात कोसळलेली आपत्ती सामान्य जनजीवन एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त करते की, तिचा सामना करण्यासाठी उपलब्ध सामाजिक आणि आर्थिक संरक्षण कार्यव्यवस्था अपुर्‍या पडतात.