‘३.४.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला पुढील आवाहन केले, ‘५.४.२०२० या दिवशी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून तेलाचा दिवा, मेणबत्ती, भ्रमणभाषचा दिवा (फ्लॅश लाईट), टॉर्च, कंदील इत्यादीतून प्रकाश करावा. यामागील उद्देश म्हणजे समाजमनात ‘कोरोनाशी लढण्यात आपण एकटे नसून १३० कोटी नागरिक एकत्रित आहोत’, असा विश्वास निर्माण करणे आहे.’
१. तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा यांचे आध्यात्मिक परिणाम
२. हिंदु बांधवांनो, चैतन्य मिळण्यासाठी हे करा !
‘पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या कालावधीत देवतांचे चैतन्य मिळावे म्हणून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून देवाला भावपूर्ण प्रार्थना करावी.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, गोवा. (३.४.२०२०, सकाळी १०.५०)