राष्ट्रीय उत्थानात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी नि:स्वार्थपणे करण्यात येणा-या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.

भारतात २० कोटी लोक मानसिक आजाराने त्रस्त

देशात दर ७ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती गंभीर मानसिक आजाराने ग्रासलेली आहे. नैराश्य (डिप्रेशन) आणि काळजी (एंग्झायटी) या मानसिक आजारांनी पीडित असलेल्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. संतपदी विराजमान !

आजच्या रज-तमप्रधान अशा कलियुगातही शिल्पकलेच्या माध्यमातून भगवंताशी अनुसंधानित असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. हे संतपदी विराजमान झाल्याची घोषणा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केली.

सनातन संस्थेचे नाव सांगून आर्थिक किंवा व्यावसायिक फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा !

सनातन संस्था ही केवळ अध्यात्मप्रसाराचे कार्य करते. या व्यतिरिक्त संस्था कोणालाही वैद्यकीय, आर्थिक वा व्यावसायिक साहाय्य किंवा सल्ला आदी कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करत नाही.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला प्रत्यंगिरा याग !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १८ डिसेंबर या दिवशी प्रत्यंगिरा याग पार पडला.

भारतात दिसणारे सूर्यग्रहण, त्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे फळ !

‘मार्गशीर्ष अमावास्या, २६.१२.२०१९, गुरुवार या दिवशी भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.

दंडाच्या (कायद्याच्या) भयानेच समाजव्यवस्था उत्तम राहते ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

जयपूर (राजस्थान) येथील ज्ञानम् महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रबोधन कि कायदा’ या विषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते.

अखिल विश्‍व सुसंस्कृत करण्याचे धर्मकर्तव्य पार पाडूया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव,सनातन संस्था

१४ डिसेंबर या दिवशी यावल (जळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ३ सहस्र धर्मप्रेमींच्या उपस्थितीत पार पडली.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जयपूर येथील ‘ज्ञानम् महोत्सव’ बंद पाडला

राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील परिसंवादासाठी प्रसिद्ध असलेल्या जयपूर येथील ‘ज्ञानम् महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाची सत्रे पूर्ण झाल्यानंतर सरकारने महोत्सव बंद करण्याचा आदेश रात्री आयोजकांना दिला.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणार्‍या चित्रीकरणासाठी साहित्याची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणा-या चित्रीकरणासाठी साहित्याची आवश्यकता आहे.