दंडाच्या (कायद्याच्या) भयानेच समाजव्यवस्था उत्तम राहते ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
जयपूर (राजस्थान) येथील ज्ञानम् महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रबोधन कि कायदा’ या विषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते.
