‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !
‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य ..
‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य ..
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि अनेकांचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावरील श्री सप्तश्रृंगीदेवीच्या गाभा-यातील पावित्र्य जपण्यासाठी दर्शनार्थी आणि भाविक यांच्यावर काही बंधने घालण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर न्यासाने घेतला आहे.
पंचांग आणि मुहूर्त यांसह सण-व्रते, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म रक्षण आदी विविध विषयांची सर्वांगसुंदर माहिती देणारे ‘सनातन पंचांग 2020’ हे अॅप नुकतेच लाँच करण्यात आले आहे.
विज्ञानाने अनेक शोध लावले असले, तरी ते अद्याप मानवी मनावर परिणाम होणा-या शक्ती, स्पंदन आणि सत्त्व, रज अन् तम यापर्यंत पोचलेलेच नाही.
राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी नि:स्वार्थपणे करण्यात येणा-या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.
देशात दर ७ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती गंभीर मानसिक आजाराने ग्रासलेली आहे. नैराश्य (डिप्रेशन) आणि काळजी (एंग्झायटी) या मानसिक आजारांनी पीडित असलेल्यांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे.
आजच्या रज-तमप्रधान अशा कलियुगातही शिल्पकलेच्या माध्यमातून भगवंताशी अनुसंधानित असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. काशिनाथ के. हे संतपदी विराजमान झाल्याची घोषणा सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केली.
सनातन संस्था ही केवळ अध्यात्मप्रसाराचे कार्य करते. या व्यतिरिक्त संस्था कोणालाही वैद्यकीय, आर्थिक वा व्यावसायिक साहाय्य किंवा सल्ला आदी कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन करत नाही.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात १८ डिसेंबर या दिवशी प्रत्यंगिरा याग पार पडला.
‘मार्गशीर्ष अमावास्या, २६.१२.२०१९, गुरुवार या दिवशी भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.
