ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवण्यामागील शास्त्र

नैवेद्य दाखवतांना सात्त्विक अन्नाचा नैवेद्य भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या नैवेद्यातील पदार्थांच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्य-लहरी नैवेद्यात आकृष्ट होतात. देवतेला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यात आकृष्ट झालेल्या चैतन्याने त्या नैवेद्याच्या आजूबाजूचे वायूमंडल शुद्ध होते.

रात्री झोप येत नसेल, तर डोळ्यांवरील आवरण काढून डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करा !

झोप न येण्याचे मुख्य आध्यात्मिक कारण डोळ्यांवर असणारे त्रासदायक शक्तीचे आवरण आणि डोळ्यांत असणारी त्रासदायक शक्ती, हे आहे.’ त्रासदायक शक्तीच्या जडत्वामुळे झोप येऊनसुद्धा डोळे मिटत नाहीत. रात्री झोप न येण्याचा त्रास असणार्‍यांनी डोळ्यांतील त्रासदायक शक्ती दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी या लेखातील पद्धतीचा अवलंब करावा.

मनःशांती आणि निरोगी जीवन देणारी योगविद्या !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये योगशास्त्राचे महत्त्व जगभरातील इतर देशांना पटवून दिले आणि संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित केला.

हिंदु धर्मशास्त्रातील रूढी आणि परंपरा अन् त्यांमागील वैज्ञानिक कारणे

‘हिंदु धर्मशास्त्रात अनेक रूढी-परंपरा उद्धृत केल्या आहेत. त्यांमागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांसमवेत वैज्ञानिक कारणेही आहेत; मात्र तथाकथित बुद्धीवाद्यांनी या रूढींना अंधश्रद्धा आणि अंधविश्वास संबोधून हेटाळणी केली आहे

अन्न आणि रोग यांचा संबंध, तसेच पचनशक्तीसंदर्भात महत्त्वपूर्ण विवेचन

लहान मुले आणि माता यांचा संतुलित आहार अन् पोषण यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने मोदी शासनाने सप्टेंबर २०१९ हा मास ‘राष्ट्रीय पोषण मास’ (National Nutrition Month) म्हणून घोषित केला आहे.

कुपोषण (Malnutrition) : लक्षणे, प्रकार आणि उपचार

या माध्यमातून केवळ मुले आणि त्यांच्या माता, यांनाच नव्हे, तर सर्व भारतियांनाच आहाराविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती अन् योग्य दृष्टीकोन मिळू शकेल.

अंबाडा घालण्याचे महत्त्व

स्त्रिया मध्यभागी भांग पाडून केसांना मानेवर पाठीमागे एकत्रित करून त्यांची विशिष्ट प्रकारे गाठ बांधतात. त्याला ‘अंबाडा घालणे’, असे म्हणतात.