मोक्षपुरी हरिद्वार : स्थानमहात्म्य !

हिंदु एकतेचे असीम दर्शन घडवत प्रत्येक १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा विश्वातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केल्यावर हरिद्वार येथे कुंभपर्व आयोजित होतो. गंगास्नान, साधना, दानधर्म, पितृतर्पण, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा यांसारख्या धार्मिक कृतींसाठी कोट्यवधी हिंदू कुंभमेळ्याला येतात.

समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले मार्गदर्शन

‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे.

गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ! गुरूंनी पाने तोडायला सांगितल्यावर त्वरित तोडणे आणि पाने पुन्हा झाडाला लावायला सांगितल्यावर पुन्हा झाडाला लावणे

वृक्षारोपण कसे करावे ?

कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.

‘करिअर’ आणि ‘धनयोग’ यांचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विश्‍लेषण !

‘पत्रिकेनुसार कोणत्या क्षेत्रातून अर्थप्राप्ती होईल ?’, याचा विचार करून शिक्षण घेणे अधिक योग्य असते. ‘व्यवसाय कोणता करावा ? कोणत्या व्यवसायातून अधिक पैसा मिळेल ?’, यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने, तसेच या राशीतील ग्रहस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय

साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय – ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी शनिस्तोत्र प्रतिदिन म्हणावे, शनिदेवतेच्या साडेसातीप्रित्यर्थ जप, दान आणि .

विज्ञाननिष्ठ संशोधन करणारे आणि ऋषिमुनींनी दिलेले ज्ञान सहजसोप्या भाषेत उलगडून सांगणारे ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक !

पुणे येथील श्री. विजय ग. कोटस्थाने यांनी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.

पाण्याची शक्ती आणि सकारात्मकता

पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. पाणी पितांना ज्या प्रकारचे स्वतःचे विचार असतात त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने स्वतःवर होतो..

ब्रह्माकरमळी येथील ब्रह्मदेवाचे पुरातन मंदिर

वाळपईपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले ब्रह्माकरमळी हे एक छोटेसे गाव. या गावात ब्रह्मदेवाचे एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरामुळे गावाची कीर्ती सर्वत्र पसरली आहे; कारण भारतात ब्रह्मदेवाची केवळ ५ मंदिरे असून त्यांपैकी एक हे आहे. त्यामुळे या गावात पर्यटकही येतात.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे सूक्ष्मातील चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांची बहुमोल शिकवण यांची पू. शिवाजी वटकर यांनी पदोपदी घेतलेली प्रचीती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सलग ३ वर्षे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन रामप्रहरी मिळाला. त्या वेळी त्यांनी मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी पुष्कळ ज्ञान दिले.