गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !
गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ! गुरूंनी पाने तोडायला सांगितल्यावर त्वरित तोडणे आणि पाने पुन्हा झाडाला लावायला सांगितल्यावर पुन्हा झाडाला लावणे
गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ! गुरूंनी पाने तोडायला सांगितल्यावर त्वरित तोडणे आणि पाने पुन्हा झाडाला लावायला सांगितल्यावर पुन्हा झाडाला लावणे
कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.
‘पत्रिकेनुसार कोणत्या क्षेत्रातून अर्थप्राप्ती होईल ?’, याचा विचार करून शिक्षण घेणे अधिक योग्य असते. ‘व्यवसाय कोणता करावा ? कोणत्या व्यवसायातून अधिक पैसा मिळेल ?’, यासाठी पत्रिकेतील अर्थ त्रिकोण म्हणजे २, ६ आणि १० ही स्थाने, तसेच या राशीतील ग्रहस्थिती व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.
साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय – ज्यांना साडेसाती आहे, त्यांनी शनिस्तोत्र प्रतिदिन म्हणावे, शनिदेवतेच्या साडेसातीप्रित्यर्थ जप, दान आणि .
पुणे येथील श्री. विजय ग. कोटस्थाने यांनी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. पाणी पितांना ज्या प्रकारचे स्वतःचे विचार असतात त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने स्वतःवर होतो..
वाळपईपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले ब्रह्माकरमळी हे एक छोटेसे गाव. या गावात ब्रह्मदेवाचे एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरामुळे गावाची कीर्ती सर्वत्र पसरली आहे; कारण भारतात ब्रह्मदेवाची केवळ ५ मंदिरे असून त्यांपैकी एक हे आहे. त्यामुळे या गावात पर्यटकही येतात.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सलग ३ वर्षे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन रामप्रहरी मिळाला. त्या वेळी त्यांनी मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी पुष्कळ ज्ञान दिले.
सांखळी येथील लक्ष्मण म्हाळू कामत या दत्तभक्ताला स्वप्नदृष्टांंत होऊन दत्त महाराजांनी जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करून दत्त महाराज वास्तव्यास आले, ते म्हणजे सांखळी येथील प्रसिद्ध दत्त देवस्थान !
इ.स. १८८३, वैशाख शुक्ल पक्ष पंचमी १८०५ यावर्षी माणगावात स्वतः टेंब्येस्वामींनी दत्तमंदिराची स्थापना केली. श्री दत्तमंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे.