कर्नाटक राज्यातील शृंगेरी (जिल्हा चिक्कमगळुरू) आणि कोल्लुरू (जिल्हा उडुपी) येथील मंदिर

कर्नाटक राज्यातील चिक्कमगळुरू जिल्ह्यात तुंगा नदीच्या काठी शृंगेरी नावाचे गाव आहे. येथील पर्वतावर पूर्वी शृंगऋषि रहायचे; म्हणून या स्थानाला ‘शृंग गिरि’ असे नाव पडले. पुढे शृंगगिरीचे रूपांतर ‘शृंगेरी’ असे झाले. २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्य या ठिकाणी आले होते.

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे, गोवा येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री दत्तमंदिर

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री दत्तमंदिर वसलेले आहे. या मंदिराचा इतिहास, स्थान महात्म्य आणि उत्सव यांविषयी जाणून घेऊया.

गोव्याचा वैभवशाली इतिहास !

भगवान श्रीविष्णूचा सहावा अवतार श्री परशुराम याने समुद्र हटवून कोकणची भूमी निर्माण केली. ‘गोमंतक’ किंवा ‘गोवा राष्ट्र’ हे त्याच्या ७ विभागांपैकी एक आहे.

धनुर्मासाचे माहात्म्य

१६.१२.२०२० ते १३.१.२०२१ या कालावधीत धनुर्मास आहे. या मासाचे पाच गुरुवार आणि शुक्रवार अत्यंत महत्त्वाचे असतात. चंद्राच्या संक्रांतीचे आधिक्य असणार्‍या या मासात भगवंताची आराधना, भगवंताचा नामजप, भगवत्कथा श्रवण, व्रत, दान, दीपदान, सत्संग आणि निष्काम कर्म करणे यांचे विशेष माहात्म्य आहे.

ग्रहदोषांचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय

ग्रहदोष म्हणजे कुंडलीतील ग्रहांची अशुभ स्थिती. कुंडलीतील एखादा ग्रह दूषित असल्यास त्या ग्रहाची अशुभ फळे व्यक्तीला प्राप्त होतात,

हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !

हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ म्हणजे व्यवहार, ध्येयनिष्ठा, सामाजिक विचार, काव्यात्मकता, वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उन्नयन अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाप आहे.

भगवान कार्तिकेयाचे स्वरूप असणारे तेजस्वी नक्षत्र : कृत्तिका !

​भारतीय कालगणनेतील चैत्रादी मासांची नावे खगोल शास्त्रावर आधारीत आहेत. कार्तिक मासात सूर्यास्त झाल्यावर कृत्तिका नक्षत्र पूर्वक्षितिजावर उदय पावते; तसेच कार्तिक मासात पौर्णिमा तिथीच्या दरम्यान चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतो.

धन्यमाणिक राजाला स्वप्नदृष्टांत देऊन माताबरी (त्रिपुरा) येथे स्थानापन्न झालेली श्री त्रिपुरासुंदरीदेवी !

त्रिपुरा राज्यातील उदयपूर शहरानजीक माताबरी गावात श्री त्रिपुरासुंदरीदेवीचे मंदिर आहे. हे ५१ शक्तिपिठांपैकी एक पीठ आहे. येथे सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली होती.

सतीचे ब्रह्मरंध्र ज्या ठिकाणी पडले, ते पाकिस्तानस्थित शक्तिपीठ श्री हिंगलाजमाता !

हिंगलाजमाता मंदिर हे ५१ शक्तिपिठांपैकी एक असून ते पाकिस्तानमध्ये आहे. या ठिकाणी सतीचे ब्रह्मरंध्र (डोके) पडले होते. हिंगोल नदीच्या काठावर आणि मकरान वाळवंटाच्या खेरथार टेकड्यांत वसलेले श्री हिंगलाजमाता मंदिर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे.

बीरभूम (बंगाल) येथील महास्मशानात विराजमान असलेली श्री तारादेवी !

५१ शक्तिपिठांपैकी ५ शक्तिपिठे बंगालच्या बीरभूम जिल्ह्यामध्ये आहेत. बकुरेश्‍वर, नालहाटी, बंदीकेश्‍वरी, फुलोरादेवी आणि तारापीठ ही ती शक्तिपिठे होत. द्वारका नदीच्या काठावरील महास्मशानामध्ये पांढर्‍या शिमूल वृक्षाखाली सतीच्या तिसर्‍या नेत्रातील बाहुलीतील तारा पडला; म्हणून याला ‘तारापीठ’ म्हटले जाते.