एकमेवाद्वितीय महर्षि व्यास
व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – विशदं करोति इति व्यासः । म्हणजे विषय विशद करतो तो व्यास. व्यासांची अनेक नावे प्रचलित आहेत. वर्णाने काळे म्हणून त्यांना कृष्ण म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून द्वैपायन म्हणत.
व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – विशदं करोति इति व्यासः । म्हणजे विषय विशद करतो तो व्यास. व्यासांची अनेक नावे प्रचलित आहेत. वर्णाने काळे म्हणून त्यांना कृष्ण म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून द्वैपायन म्हणत.
संत कबीर गुरूंच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी वैष्णव संत स्वामी रामानंद यांना गुरु मानले; मात्र स्वामी रामानंद यांनी कबिरांना शिष्य मानण्यास नकार दिला. तेव्हा संत कबिरांनी मनोमन ठरवले की, स्वामी रामानंद पहाटे ज्या वेळी गंगास्नानास जातील, तेव्हा मी त्यांच्या मार्गात पायर्यांवर पडून राहीन. त्याप्रमाणे एकदा पहाटे ते स्वामी रामानंद यांच्या मार्गात पंचगंगा घाटावरील पायर्यांवर पडून राहिले. … Read more
प.पू. देवबाबांचे गोमातांवर जिवापाड प्रेम आहे. त्या त्यांना जीव कि प्राण आहेत. गायीसुद्धा प.पू. देवबाबांशी बोलतात. प.पू. देवबाबा आश्रमात आल्यावर सर्व गायींजवळ जाऊन प्रेमाने त्यांच्याशी बोलतात.
‘जो कुणी प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असेल, त्याचे संरक्षण हनुमंत करील आणि कुणीही त्या व्यक्तीचे अहित करू शकणार नाही’, असा वर हनुमानाने मागितला.
तंजावूर, तमिळनाडू येथील श्री गणेश उपासक आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी ! ईश्वरी संकेतानुसार ते विविध ठिकाणी यज्ञयाग करतात. गेल्या ४० वर्षांपासून त्यांचा केवळ २ केळी आणि १ पेला दूध असा आहार आहे. प.पू. रामभाऊस्वामी यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अखंड योगसाधनेद्वारे तेजतत्त्वावर प्रभुत्व मिळवले असल्याने ते प्रज्ज्वलित यज्ञकुंडात १० ते … Read more
भगवान मनूच्या लक्षावधी वर्षांच्या समाजव्यवस्थेचा उच्छेद करण्याकरताच समाजवादी (सेक्युलर) राज्यघटना अस्तित्वात आली.
कावेबाज इंग्रजी विद्वानांकडून (?) हिंदु धर्मावर वर्णभेदाचा सदैव आरोेप करत चिखलफेक केली जाते.
काळाची पावले ओळखून छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी जागृत व्हा !
बंगालमधील कामारपुकुर या गावात वर्ष १८६३ मध्ये गदाधराचा जन्म झाला. लहानपणापासून त्याला देवपूजा, भजन, सत्संग यांची आवड होती.
मागील जन्मांतील साधनेमुळे व्यक्तीला जन्मतःच ज्योतिष विद्येचे ज्ञान असते. ज्योतिषशास्त्राची केवळ तोंडओळख झाल्यास व्यक्तीला त्यातील सर्व बारकाव्यांचा आपोआप बोध होऊ लागतो.