ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेले तेजस्वी आणि ध्येयवादी व्यक्तीमत्त्व स्वामी विवेकानंद

इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी अन् हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन आणि प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु … Read more

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या समाधीची छायाचित्रे

भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ. त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या अक्कलकोट येथील त्यांची समाधी आणि पादुका यांचे आज भावपूर्ण दर्शन घेऊया.

हृदयात सतत देव असल्याची अनुभूती घेणारे संत सूरदास

थोर कृष्णभक्त संत सूरदासांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. सूरदास अंध होते. एकदा त्यांना रस्त्याच्या पलीकडे जायचे होते. कोण आपल्याला साहाय्य करील ? असा विचार करत असतांना…

पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या काळातील देवतांच्या जागृत मूर्ती आणि चैतन्यमय वस्तू

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी संत एकनाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते…

तुकाराम बीज या दिवशीच देहू येथील नांदुरकी वृक्ष का हलतो ?

तुकाराम बीज – तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले.

संत मीराबाई यांचे निवासस्थान आणि उपासनास्थान यांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी केलेली वैज्ञानिक चाचणी !

संत मीराबाई यांचे निवासस्थान असलेला महाल आणि उपासनास्थान असलेले श्रीकृष्णाचे मंदिर या दोन्ही ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आहे अन् त्यांची प्रभावळही पुष्कळ अधिक आहे.

सर्व काही गुरूंचेच, गुरूंसाठी आणि गुरुच करवून घेतात, असा भाव असणारे सहजावस्थेतील संत : प.पू. रामानंद महाराज !

प.पू. रामानंद महाराज मोठे संत आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी असतांनाही आमच्याशी नेहमी सहजतेने अन् अत्यंत प्रेमाने वागायचे.

समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांचे छायाचित्रात्मक दर्शन

भावभक्तीने श्रीरामास पूजिले । हिंदवी स्वराज्यरूपी रामराज्य घडविले ॥

श्रीरामाच्या इच्छेविना काहीच घडत नाही, याची साधकांना अनुभूती देणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते.

समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

समर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्‍लोक लिहिले आणि त्याला कवच केले.