मुलाला संन्यासापासून दूर राखण्याकरता शास्त्राचा आधार घेणार्या वडिलांना आद्य शंकराचार्यांनी दिलेले उत्तर

(आद्य) शंकराचार्यांनी एका ३० वर्षांच्या युवकास संन्यासाची दीक्षा दिली. त्याचे वडील ७५ वर्षांचे होते. त्यांना ही गोष्ट रुचली नाही. ते त्यांच्याकडे आले आणि तक्रार करू लागले. त्यावर शंकराचार्यांनी दिलेले उत्तर पुढे देत आहोत.

योगियांचे योगी, कनकाधिपती परमहंस भालचंद्र महाराज

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री. परशुराम ठाकूर आणि सौ. आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी ८ जानेवारी १९०४ या वर्षी प.पू. भालचंद्र महाराजांचा जन्म झाला. बाबांचे काही जीवन मुंबईत गेले.

दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती ।

साधकांवर भरभरून प्रेम करून त्यांना आपल्या कृपाशीर्वादाने कृतार्थ करणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या लक्ष्मीप्रसादाच्या नोटेच्या स्पर्शामुळे आलेल्या दिव्य अनुभूती

प.पू. दादाजी वैशंपायन यांनी २९.१.२०१४ या दिवशी माझ्या हातात दिलेल्या लक्ष्मीप्रसादाचा (१०० रुपयांच्या नोटेचा) पाठीमागील भाग पुष्कळ मऊ लागत होता.

गुरुकृपेने प.पू. दास महाराजांना झालेले प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आनंददायी दर्शन !

कराड येथे असतांना आम्हाला दैनिक सनातन प्रभातमधून प.पू. दादाजी वैशंपायन मिरज आश्रमात अनुष्ठान करण्यासाठी आल्याचे समजले. त्यांचे दर्शन घ्यावे, असा विचार आम्हा दोघांच्याही मनात आला.

प.पू. दादाजी वैशंंपायन यांच्या चरणी अनंत कोटी शिरसाष्टांग नमस्कार !

ॐ आनंदम् हिमालयवासी सदगुरु प.पू. कल्याणकारी कर्मयोगी लक्ष्मी पुरुषोत्तम विष्णुरूपी दादाजी वैशंंपायन यांच्या जन्मदिनानिमीत्त त्यांचा परिचय तसेच त्यांच्याविषयीची काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती पुढे देत आहोत.

धर्मांतर शुद्धीकरणाविषयी स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेले विचार !

धर्मांतर झालेले हिंदू आणि मूलतः अहिंदु असलेले यांचे शुद्धीकरण या विषयावर प्रबुद्ध भारत या नियतकालिकाने वर्ष १८९९ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी प्रबुद्ध भारतच्या प्रतिनिधीने विचारलेल्या शंकांचे स्वामी विवेकानंदांनी केलेले निरसन पुढे साररूपात दिले आहे.

समर्थ रामदासस्वामींचा अखंड राष्ट्रनिर्मितीचा संकल्प !

समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले.

संत श्री गजानन महाराज !

माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, म्हणजेच २३.२.१८७८ या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव येथे प्रकट झाले. प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची शांतीकडे मार्गक्रमण करणारी छायाचित्रे

‘रामनाथी आश्रमातील साधकांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ‘अ’ आणि ‘आ’ या दोन छायाचित्रांच्या संदर्भात प्रयोग करायला सांगितला होता. त्या वेळी दोन्ही छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.