स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये

सनातन संस्था जिज्ञासूंना साधनाविषयक मार्गदर्शन व शंकानिरसन करून ईश्‍वरप्राप्तीसाठी मार्ग दाखवते. आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना २२.३.१९९९ मध्ये केली.

अध्यात्म आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व

अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्माचे महत्त्व आणि जीवनातील ८० टक्के समस्या सोडवण्यासाठी अध्यात्म कसे सहाय्य करते, हे विषय पाहूया.

सनातनचे ऐतिहासिक आध्यात्मिक संशोधनकार्य !

सनातनने केलेल्या अध्यात्मशास्त्रीय प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.

शिवाची आरती

‘लवथवती विक्राळा …….’ ही शिवाची आरती समर्थ रामदास स्वामी विरचित आहे.

आध्यात्मिक प्रगतीसाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !

स्वभावदोष असलेली व्यक्‍ती ईश्‍वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. यासाठी प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्‍न करणे आवश्यक असते.

संतमहंतांचे आशीर्वाद लाभले ।आम्हाला दैवी बळ मिळाले ।।

संत म्हणजे साक्षात ईश्वराचे सगुण साकार रूप ! अशा संतमहंतांचे आशीर्वाद लाभणे म्हणजे इच्छित कार्याला ईश्वरी अधिष्ठान लाभल्यासारखेच आहे.

सनातनचे राष्ट्ररक्षणविषयक कार्य !

सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

`धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही.