सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या नावे फसवे ई मेल काही लोकांना प्राप्त झाल्याचे लक्षात आले आहे.
सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या नावे फसवे ई मेल काही लोकांना प्राप्त झाल्याचे लक्षात आले आहे.
या भीषण युद्धकाळात केवळ स्वतःचा विचार न करता, समाजातील सात्त्विक हिंदूंचे (जिवांचे) रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत सात्त्विक हिंदूंच्या (जिवांच्या) जीवितरक्षणासाठी प्राणरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, हीच या काळातील खरी समष्टी साधना ठरणार आहे.’
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! सनातन संस्था विश्वशांतीचे कार्य करत आहे. सनातनचे साधक भाग्यवान आहेत की, त्यांना प.पू. डॉ. आठवले यांच्यासारखे सद्गुरु लाभले आहेत. या आश्रमात साधक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वत:चे मूल्यांकन करत आहेत. – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
सनातन संस्थेच्या वतीने धारुहेरा येथील बेस्टेक सिटी मंदिरात २६ जून ते ३० जून या कालावधीत ५ दिवसांचे विनामल्य ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले.
‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी ५ जुलै या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. डॉ. अश्विनी माळकर कोल्हापूरमध्ये रा.स्व. संघाशी निगडित ‘हिंदु जागरण’चे दायित्व सांभाळत आहेत.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ४ जुलै २०२६ या दिवशी येथील प्रसिद्ध खोले हनुमान मंदिरात दर्शन घेतले…
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल. यासाठी मंदिरातून धर्मशिक्षण फलक लावणे, नामजप लावणे, सामूहिक आरतीसाठी हिंदूंनी एकत्रित येणे, बालसंस्कारवर्ग धर्मप्रशिक्षणवर्ग चालू करणे, असे उपक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे,
एखाद्याला मानसिक त्रास होत असतांनाही त्याला कारणीभूत मानसिक कारण आणि आध्यात्मिक कारण यांचे प्रमाण किती आहे, हे शोधावे. या दोन्ही कारणांसाठी वेगवेगळे उपाय प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार शोधून मिळतात.
सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त भावी पिढी घडवण्यासाठी ‘भारत विकास परिषद (विवेकानंद शाखा), श्री काशीपुरी वकील कॉलनी महेश समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने संयुक्तपणे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.