सेतुबंध रामेश्वर माहात्म्य !

भारताच्या दक्षिण-पूर्व किना-यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम् ! रामेश्वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.

शनिशिंगणापूर येथील माजी महिला सरपंचांची देवद (पनवेल) येथील आश्रमाला भेट !

श्री शनिशिंगणापूरच्या माजी सरपंच सौ. पुष्पाताई बानकर आणि सौ. कमलाबाई साबळे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला ११ एप्रिलच्या रात्री सदिच्छा भेट दिली.

शिवसेनेचे नेते खासदार श्री. संजय राऊत यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

शिवसेनेचे नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांनी १२ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

आवाहन आखाड्याच्या पेशवाईचे उज्जैनवासियांकडून उत्स्फूर्त स्वागत !

आवाहन आखाड्याची (आवाहन आखाडा हा जुना आखाड्याचा सहयोगी आखाडा आहे.) दुसरी पेशवाई (मिरवणूक) १० एप्रिल या दिवशी उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात निघाली.

साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी लाभदायक ठरणारा मंत्र

साधकाकरता साधनेमध्ये व्यत्यय येत असल्यास हा मंत्र म्हणणे लाभदायक आहे. त्याकरता या मंत्राचा जप केल्यास साधनेमध्ये व्यत्यय येणार नाही.

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या समाधीची छायाचित्रे

भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ. त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या अक्कलकोट येथील त्यांची समाधी आणि पादुका यांचे आज भावपूर्ण दर्शन घेऊया.

पंचदशनाम जुना आखाड्याच्या पेशवाईचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत !

सनातनने लावलेले कापडी फलक अनेकांचे लक्ष वेधून घेणारे होते. अनेकांनी आवर्जून फलकांची छायाचित्रे काढली.

निरपेक्ष प्रेम देऊन त्यांना आश्रमभेटीची ओढ लावणारा रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम !

रामनाथी आश्रमात पाहुण्यांचे प्रेम द्यावे अन् प्रेम घ्यावे । प्रेम निरपेक्ष असावे ॥ अशा प्रकारे स्वागत होणे

शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवाच, अशी धर्मद्रोही मागणी करणार्‍यांना दिलेले समर्पक उत्तर !

धर्मशास्त्रातील नियम हे सिद्धांत असून ते सिद्ध केलेले आहेत. देवतेची कृपा संपादन करण्यासाठी आपण तिची भक्तीभावाने पूजा-अर्चा करतो आणि धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळतो.

श्री शिकारीमातेच्या पुरातन मंदिराच्या छताचे रहस्य अद्याप कायम !

अज्ञातवासात असतांना पांडवांनी तपश्‍चर्या केली होती. त्यानंतर देवीने प्रसन्न होऊन पांडवांना युद्धात कौरवांचा पराभव करून विजयी होण्याचा आशीर्वाद दिला होता.