दुसर्‍या अमृत स्नानात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधूसंतांचे स्वागत अन् यात्रा सुनियोजन !

उज्जैन – येथील दुसर्‍या वैश्‍विक अमृत स्नानाच्या निमित्ताने ९ मे या दिवशी ३० लाखांहून अधिक भाविकांनी आणि लाखो साधूसंतांनी क्षिप्रा नदीत पवित्र स्नान केले. या वेळी प्रचंड गर्दीचा ओघ असल्यामुळे पोलिसांना सर्वांना नियंत्रणात ठेवणे कठीण जात होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने यात्रा सुनियोजन करण्यात आले.

२०१६ या वर्षाची अक्षय्य तृतीया म्हणजे सनातनच्या इतिहासातील सोनियाचा दिवस !

९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया होती. या दिवशी गोव्यातील रामनाथी आश्रमावर तीन ठिकाणी महर्षींच्या आज्ञेनुसार तीन कळसांची स्थापना करण्यात आली.

दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात येऊन सनातनला साहाय्य करणारे मुंबई येथील प.पू. प्रमोद केणे महाराज !

जो जीव निरपेक्षतेने समष्टीसाठी चांगले कर्म करत असतो, त्या जिवावर काही आघात होत असतील, तर त्याला संरक्षण देणे, हे देवतांचे कार्य असते.

दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र तेजयुक्त योद्धावतार भगवान परशुराम !

परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. प्रातःसमयी त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते.

गुरुकृपायोगाची निर्मिती करून अखिल मानवजातीवर कृपेचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय प.पू. डॉक्टर !

गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते.

सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष

हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.

सनातन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे ! – ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा, अध्यक्ष, जय माता दरबार, बरेली, उत्तरप्रदेश

सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे.

सहजभावात असल्याने समाजातील लोकांशीही जवळीक साधणारे पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा (वय ८१ वर्षे) !

पू. आजोबांसमवेत मी सांगली जिल्ह्यातील गोरक्षनाथांनी तप केलेल्या स्थानाचे दर्शन घ्यायला गेलो होतो. तेव्हा गोरक्षनाथांच्या चरणांवर वाहिलेला शेंदूर पू. आजोबांच्या अंगठ्यावर पडलेला दिसत होता. तो तेथे कसा आला ?, ते समजलेच नाही