आगामी भीषण आपत्काळात संजीवनी ठरणारी सनातनची ग्रंथमालिका !
भावी काळात ओढवणार असणार्या महापूर, महायुद्ध आदी आपत्तींत डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणे कठीण जाईल. आपत्तींमध्ये रक्षण होऊन जगणे सुसह्य होण्यासाठी हे ग्रंथ अवश्य संग्रही ठेवा
भावी काळात ओढवणार असणार्या महापूर, महायुद्ध आदी आपत्तींत डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणे कठीण जाईल. आपत्तींमध्ये रक्षण होऊन जगणे सुसह्य होण्यासाठी हे ग्रंथ अवश्य संग्रही ठेवा
१. झोपेशी संबंधित विकार १ अ. . झोप न लागणे (निद्रानाश) १. श्री हनुमते नमः । (वायु), नामजप एेका २. श्री दुर्गादेव्यै नमः । (तेज), नामजप एेका ३. श्री दुर्गादेव्यै नमः। – श्री गुरुदेव दत्त । (देवता : श्री दुर्गादेवी, तत्त्व : तेज; देवता : दत्त, तत्त्व : पृथ्वी, आप), ४. भर्गो (तेज), ५. ई (देवता : श्रीराम, तत्त्व : आप), ६. … Read more
अस्थी आणि स्नायू संस्थेचे विकार, स्नायूंचे विकार, पाठीचा कणा, मणक्यांचे सांधे आणि पाठीचे स्नायू यांचे विकार निर्मूलनासाठी नामजप जाणून घ्या !
प्रत्येक देवतेची विशिष्ट कंपने असतात. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात, त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते, म्हणजेच विकार-निर्मूलन होण्यास साहाय्य होते.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. चारुदत्त पिंगळे यांनी येथील वसंतकुंजमध्ये रहाणारे पू. स्वामी सर्वानंद सरस्वती यांची भेट घेतली आणि समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.
सनातन संस्थेचा परिचय आम्हाला अनेक वर्षांपासून आहे. माझा त्यांच्याशी अतिशय जवळचा संपर्क आहे. ही संस्था समाज, राष्ट्र आणि सनातन भारतीय संस्कृती यांसाठी मोठे कार्य करत आहे.
हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आणि राष्ट्रभक्तीविषयी जनजागृती करणे, यांसाठी सनातन संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून संस्थेच्या या कार्याचे आम्ही जवळून अवलोकन केले आहे.
आपत्काळात ओढवणार्या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १६ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत.
गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.
नेपाळमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारच्या १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. येथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले. दुसरीकडे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्याने आसामच्या २१ जिल्ह्यांतील १६ लाख लोक बेघर झाले आहेत.