मंदिरातील फरशीवर झोपून राहिल्याने महिलांना होते अपत्यप्राप्ती ! – देवीभक्तांची श्रद्धा

मंडी जिल्ह्यातील सिमस गावात सिमसा माता देवीचे मंदिर आहे. ही देवी अपत्यहीन महिलांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून संतान दात्री या नावाने ओळखली जाते..

वारकरी संप्रदायाचे लांजा तालुका अध्यक्ष ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

गेल्या १० वर्षांपासून ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. ते कीर्तनातून राष्ट्र आणि धर्म यांच्या विषयीची सूत्रे मांडतात..

प्रयोग : छायाचित्र क्र. १ आणि २ या छायाचित्रांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ? ते अनुभवा !

विविध तीर्थक्षेत्रांत असणार्‍या मूर्ती या अधिकांश स्वयंभू आणि संतांनी स्थापन केलेल्या असतात. अशा मूर्तींवर अधिक काळापासून षोडशोपचार पूजन झाल्याने त्यांमध्ये देवतातत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट झालेले असते. त्यामुळे पूजकाला आणि भाविकाला देवतेकडे पाहिल्यावर चैतन्याचा अन् सात्त्विकतेचा लाभ होण्याचे प्रमाण अत्याधिक असते..

देवतेच्या विडंबनात्मक, कलात्मक आणि सात्त्विक चित्रांचा यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास !

प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके…

आयुष्यभर कठीण प्रसंगांत देवाचे साहाय्य घेऊन श्रद्धेच्या बळावर परिस्थितीला सामोरे गेलेल्या कै. पू. देवकी परबआजी !

आईने आयुष्यभर त्रास सहन केले. कुटुंबावर आलेल्या संकटसमयी ती धीर देत मानहानीला सामोरी गेली. आम्हाला साधनेत प्रोत्साहन दिले. प.पू. डॉक्टरांवर प्रेम कसे करायचे ?, हे तिने आम्हाला शिकवले.

तूप किंवा तेल नव्हे, तर पाण्याने पेटतो मध्यप्रदेशातील मंदिरातील दिवा !

गडियाघाटाच्या मातेचे मंदिर असे या मंदिराचे नाव असून गेल्या ५ वर्षांपासून या मंदिरात अखंड दिवा पेटत आहे. कालीसिंध नदीचे पाणी या दिव्यामध्ये घातल्यानंतर पाण्यावर तवंग तयार होतो आणि दिवा पेटतो.

दृष्ट काढल्याने होणारे लाभ

या लेखात आपण ‘दृष्ट काढणे’ म्हणजे काय ?, दृष्ट काढल्याने होणारे लाभ, दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीवर दृष्ट निघण्याची फलनिष्पत्ती, दृष्ट काढण्याच्या प्रक्रियेत भावचे महत्त्व यांविषयी माहिती पाहू.

दृष्ट काढण्याचे महत्त्व

सध्याच्या स्पर्धात्मक आणि भोगवादी युगात ईर्षा, द्वेषभाव, लोकेषणा, यांसारख्या विकृतींनी बहुतांश व्यक्ती ग्रासलेल्या आहेत. या विकृतीजन्य रज-तमात्मक स्पंदनांचा त्रासदायक परिणाम सूक्ष्मातून नकळत दुसऱ्या व्यक्तींवर होतो. यालाच त्या व्यक्तींना ‘दृष्ट लागणे’ असे म्हणतात