भारताच्या सीमांचे रक्षण करणारी जैसलमेर (राजस्थान) जिल्ह्यातील श्री तनोटमाता
वर्ष १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या वेळी मंदिरात अनेक चमत्कारिक घटना घडल्या. युद्धाच्या वेळी राजस्थान परिसरात घुसलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना हरवण्यात तनोटमाता मंदिराची भूमिका महत्त्वाची ठरली होती.