हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठीचे दिशादर्शक केंद्र !
आश्रमातील या केंद्राद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये हिंदु धर्माची बाजू माडंण्यासाठी हिंदुत्त्वनिष्ठांना वैचारिक साहाय्य केले जाते.
आश्रमातील या केंद्राद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये हिंदु धर्माची बाजू माडंण्यासाठी हिंदुत्त्वनिष्ठांना वैचारिक साहाय्य केले जाते.
‘सीम रीप’ येथे भारत शासनाने स्थापन केलेले ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ आहे. या संग्रहालयात भारत, कंबोडिया, म्यानमार, लाओस्, व्हिएतनाम आणि थायलँड अशा ६ देशांची पारंपरिक वस्त्रे ठेवण्यात आली आहेत.
संगीतात प्रथम गायकाचे स्वर, ताल, लय आणि गाण्यातील चढ-उतार यांवर लक्ष केंद्रित होते. तेव्हा चंचल मन एकाग्र होण्यास प्रारंभ होतो.
पू. काका सनातनच्या मिरज, फोंडा, रामनाथी येथील आश्रमांत जाऊन आले. तेथे त्यांनी साधकांना मार्गदर्शनही केले.
प्रवचनांमधून हिंदूंमधील धर्मचेतना जागवणारे, धर्मद्रोह्यांचा सडेतोड वैचारिक समाचार घेणारे आणि तितक्याच रसाळ वाणीतून जिज्ञासूंना साधनेच्या मार्गाला लावणारे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी २२ एप्रिलला सकाळी ९.१५ वाजता देहत्याग केला.
खमेर हिंदु साम्राज्याच्या वेळी ‘समराई’ नावाची एक जमात होती. ही जमात कष्टाची कामे करत असे. ते भगवान शिवाची उपासना करत.
पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांच्या सुविद्य पत्नी आणि प.पू. सदानंद स्वामी यांच्या निस्सीम भक्त प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये (वय ८८ वर्षे) यांनी २१ एप्रिलला दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी देहत्याग केला.
‘बॅयान’ म्हणजे ‘बोधी’. बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ४९ व्या दिवशी ज्ञानोदय झाला. त्यामुळे या मंदिरात बुद्धाचे एकूण ४९ चेहरे आहेत.
विष्णुकुमार आणि यज्ञवराह यांनी ईश्वरपूरच्या मध्यभागी भगवान शिव अन् श्री पार्वती देवी यांचे एक मंदिर बांधले आणि त्या मंदिराला ‘त्रिभुवन महेश्वर’, असे नाव दिले
१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !