पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर पितरांसाठीच्या पिंडांमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट होणे
श्राद्ध म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते.
श्राद्ध म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते.
सरकारने ‘टेम्पल अक्ट’ हा नवीन कायदा देवस्थान समितीला दिलेला आहे. त्यामुळे मंदिर देवस्थान समितीला योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तोकडे कपडे परिधान न करण्याविषयीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन अतिशय योग्य आहे.
येथील गांधी मैदान येथे १ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाचा फिरता धर्मरथ लावण्यात आला होता.
बेंगळूरू येथील राजराजेश्वरी नगरामध्ये ३० सप्टेंबर या दिवशी ‘प्रथम कन्नड साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांचा साधनाप्रवास येथे देत आहे. वाचकांनी त्याचा लाभ करून घ्यावा.
माझा साधनेचा प्रवास म्हणजे सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठाप्रमाणे आहे. यामध्ये गुरु साधकाच्या हाताला धरून त्याला पुढे घेऊन जातांना दाखवले आहे. माझ्याविषयीही अगदी तसेच घडलेे आहे.
माझा साधनेचा प्रवास म्हणजे सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठाप्रमाणे आहे. यामध्ये गुरु साधकाच्या हाताला धरून त्याला पुढे घेऊन जातांना दाखवले आहे. माझ्याविषयीही अगदी तसेच घडलेे आहे.
माझ्या बालपणी आमच्या घरी एकत्र कुटुंबपद्धत होती. माझ्या माहेरच्या सर्व व्यक्ती धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने घरात प्रतिदिन पूजापाठ, मंदिरात जाणे, स्तोत्रपठण करणे आदी गोष्टी केल्या जात.
भारतीय रुपयाप्रमाणे त्यावर महात्मा गांधींचे चित्र नाही किंवा कोण्या नेपाळी राजकारण्याचे चित्र नाही. या नोटेवर हिमालयाचे चित्र आहे.
सध्याच्या काळात समाजातील सात्त्विकता पुष्कळच उणावली असून साधना करणे कठीण झाले आहे. समाजाला अध्यात्माचे महत्त्व सांगून समाज साधनेकडे वळावा आणि समाजातील सात्त्विकता पुनर्प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनचे साधक अन् संत प्रयत्न करत आहेत.