त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग

‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असणा-या नाशिकजवळ ‘त्र्यंंबकेश्वर’ हे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगावर ३ उंचवटे असून ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहेत. नारायण-नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध यांसारखे विधी येथे शीघ्र फलदायी होतात.

ज्ञानयोगी आणि ऋषितुल्य परात्पर गुरु परशराम पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले ज्ञानयोगी अन् ऋषितुल्य परात्पर गुरु पांडे महाराज (वय ९२ वर्षे) यांनी रविवार, माघ कृष्ण पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५१२० (म्हणजेच ३ मार्च २०१९) या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.

साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

मार्क्सवादी, म्हणजेच साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ३१.१.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

कर्नाटकातील ‘कुक्के सुब्रह्मण्य’ क्षेत्राचे माहात्म्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, सनातनच्या साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होण्यासह सर्वांचे सर्पदोष दूर व्हावेत, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्पपूजा केली.

सोप्या भाषेत धर्मशिक्षण देणे, हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे ! – श्री. रमाकांत गोस्वामी, वृंदावन

कुंभमेळ्यात गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. पापांचे परिमार्जन होणे आणि पितरांना मुक्ती मिळणे, यांसाठी गंगास्नान केले जाते.

सनातनची ग्रंथसंपदा व्यक्तिमत्त्व विकासासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक ! – विजय वडोदकर, सचिव, श्रीसिद्धिविनायक मंदिर, अकोला

स्थानिक जठारपेठ चौकात सनातनच्या धर्मरथाचे पूजन श्री. वडोदकर यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी धर्मरथाच्या पूजनाची संधी दिल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

परिपूर्णता आणि तळमळ यांचा आदर्श असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सद्गुरु बिंदाताई विविध स्तरांवर आध्यात्मिक कार्य करत असूनही त्यांच्याकडे पाहिल्यावर काहीच जाणवत नाही. याचे कारण म्हणजे नियोजनबद्ध कार्य, अभ्यासपूर्ण नियोजन, ‘ईश्‍वराला काय अपेक्षित आहे ?’, यासंदर्भातील व्यापक दृष्टी, सर्वांचा विचार इत्यादी अनेक गुणांमुळे त्यांना कुठल्याच कार्याचे दडपण येत नाही.

सनातनची गुरुपरंपरा !

‘भृगु महर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यातील गुरुशक्ती संक्रमित करून त्यांना (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित करावे.’

इंद्राला लागलेल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे निवारण करणारा तमिळनाडू येथील ‘पापनासम्’ येथील पापनासनाथ

१७.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यात असलेल्या ‘पापनासम्’ या तीर्थक्षेत्री जाऊन पूजा केली