दिवसभर भावजागृतीचे विविध प्रयोग कसे करावेत ?
‘हे श्रीकृष्णा, माझ्यामध्ये भाव नाही, तळमळ नाही. तूच माझ्याकडून ही सेवा करवून घे’, अशी प्रार्थना करते.
‘हे श्रीकृष्णा, माझ्यामध्ये भाव नाही, तळमळ नाही. तूच माझ्याकडून ही सेवा करवून घे’, अशी प्रार्थना करते.
कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या संपर्कात आलेल्या अयोध्येतील धर्मप्रेमी व्यक्तींशी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर संवाद साधण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने या भागात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले.
‘ड’ जीवनसत्त्व वाढण्यासाठी वैद्यांनी साधकांना प्रतिदिन सकाळच्या किंवा सायंकाळच्या कोवळ्या उन्हात २० मिनिटे बसण्यासाठी सांगितले होते. मी सायंकाळच्या उन्हात २० मिनिटे बसते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे विविध विभाग आश्रमामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हा आश्रम राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणा-या हिंदुत्वनिष्ठांसाठी ऊर्जास्रोत बनला आहे.
दुपारच्या जेवणानंतर लगेच किंवा दुपारच्या जेवणानंतर दीड घंट्याने दिलेल्या औषधाचा परिणाम हृदयावर, तसेच सर्व शरीरभर होतो.
झोप घेण्याचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय.
परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारख्या बहुविध गुणांनी नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या महान विभूतीचा जीवनपट उलगडणे खरेतर अशक्यप्रायच !
परात्पर गुरु पांडे महाराज सनातनच्या कार्याशी काया-वाचा-मनाने पूर्णपणे एकरूप झाले होते. ‘गुरुकार्य गतीने व्हावे’, यासाठी ‘संस्था स्तरावर आणखी काय करता येईल ?’ याविषयी त्यांचे सतत चिंतन चालू असायचे.
‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.
हवन आणि यज्ञ केल्याने आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, हे बेंगळूरू येथे एका प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे.