जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !
पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते.
पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातनच्या साधकांना परमवंदनीय आणि गुरुस्वरूप असणार्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे माता-पिता संतपदी विराजमान झाल्याची शुभवार्ता आश्रमातील एका भावसोहळ्यातून मिळाली.
पिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय आणि कार्य यांची ओळख करून दिली. त्यानंतर ‘स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आणि शौर्यजागरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रत्येक व्यक्तीतील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रमाण निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. संगीताच्या संदर्भातही असेच आहे. प्रत्येक व्यक्ती तिची प्रकृती आणि आवड यांनुसार संगीत ऐकत असते.
ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरात, बँक कॉलनी भागातील शिव मंदिरात ,नंदुरबार येथील एलिझाबेथनगर आणि लोहियानगर, चोपडा भागात ‘साधना’ या विषयावर सनातन संस्थेचे प्रवचन !
राजस्थानमधील भादरा, हनुमानगड येथील संत आणि अखिल भारतवर्षीय धर्मसंघ तथा स्वामी करपात्री फाऊंडेशनचे पीठाधीश्वर प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांनी १२ मे या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.
सनातन संस्था महान असे धर्मकार्य करत आहे. तुमच्या कार्याची आज हिंदु समाजाला आवश्यकता आहे, असे गौरवोद्गार प.पू. आनंदसिद्ध महाराज यांनी काढले.
१९.३.२०१९ या दिवशी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात येणारे अडथळे दूर होण्यासाठी श्रीकृष्णाचे क्षेत्र असलेल्या गुजरात राज्यातील राजधानीजवळच्या प्राचीन गणपति मंदिरात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जावे.
‘फेब्रुवारी २०१९ मध्ये गुरुशक्ति-प्रदान सोहळा झाल्यानंतर ‘सनातन संस्थेचे साधक आणि समाजातील व्यक्ती यांचा आमच्याकडे (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे) पहाण्याचा दृष्टीकोन आपोआपच उंचावला गेला आहे
वर्ष १९८९ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. वर्ष २००९ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग खडतर होता. त्याचा परिणाम त्यांच्या निवास कक्षाच्या परिसरातील वृक्षांवर दिसून आला.