गरिबीमुळे नव्हे, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू धर्मांतर करतात ! – सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये
‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. या भगवंताच्या वचनाला अनुसरून आपण साधना करून भगवंताचे भक्त बनलो, तर भगवंत आपली काळजी घेणारच आहे.